मोदींचा पाकिस्तानला आणखी एक धक्का; PSL बंद, पाकिस्तानला दुबईतही ‘नो एंन्ट्री’
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल 2025ला आठवड्याभरासाठी स्थगिती देण्यात आली आहे. तर पाकिस्तानने या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सूपर लीग दुबईत शिफ्ट करण्याची तयारी केली होती.पण…
भारतीय लष्कराचं धडाकेबाज प्रत्युत्तर; पाकिस्तानचे ५०हुन अधिक ड्रोन नेस्तनाबूत
नवी दिल्ली : पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि दहशतवादी संघटनांचे नऊ अड्डे नष्ट केले. ६-७ मे च्या रात्री भारतीय…
जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न फसला; भारताच्या S-400नं 8 क्षेपणास्त्रं पाडली
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमुळे चिडलेल्या पाकिस्ताननं जम्मूमध्ये हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्ताननं जम्मूतील विमानतळावर रॉकेट डागलं. पण भारतानं हा हल्ला हाणून पाडला. भारताच्या एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेनं पाकिस्तानची ८…
आगामी पालिका निवडणुकीपूर्वी पक्ष नाव, चिन्हाबाबत निर्णय घ्या; ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात विनंती! कोर्टात नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज बुधवारी न्यायमूर्ती सूर्य कांत आणि एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याआधी…
मसूद अझहरच आख्खं कुटुंब संपलं; कुटुंबातील 14 सदस्यांना धाडलं यमसदनी!
नवी दिल्ली : भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय…
बहावलपूरमध्ये 200, मुजफ्फराबादमध्ये 130 हून अधिक दहशतवादी होते उपस्थित; भारताने एअर स्ट्राईक केलेल्या 9 ठिकाणी नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली : भारताने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. आज (6 मे) मध्यरात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताने पाकिस्तानवर थेट एअर स्ट्राइक केला.…
ऑपरेशन सिंदूर! भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला, पाकिस्तानवर स्ट्राईक, ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त
नवी दिल्ली : या वेळची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. (Sindoor) अखेर भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. भारताने भारताकडून बुधवार (दि. ७ मे २०२५) रोजी मध्यरात्री पाकव्याप्त…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुनावणी
दिल्ली: ओबीसी राजकीय आरक्षण आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. 92 नगरपरिषदांच्या ओबीसींच्या निवडणूकीबाबत राज्य सरकारने 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत अधिक…
पाकिस्तानला सर्वात मोठा दणका; वर्ल्ड बँकेचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात जम्मू -काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारताकडून सिंधू पाणी…
वक्फ कायद्यावरील दुरूस्ती योग्यच; केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र
नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती कायदा 2025ला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यात आले आहे. गेल्या 100 वर्षांपासून, वापरकर्त्याद्वारे वक्फला केवळ नोंदणीवर मान्यता दिली जाते,…