डायबिटीज, अल्सरसह अनेक आजारावर गुणकारी शेवगा
रायगड जनोदय ऑनलाइनशेवग्यात प्रोटीन, आयर्न, बीटा कॅरोटीन, अमीनो अॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलेक्स असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शेवग्याच्या शेंगासह साल, पाने, फुले यांचेही अनेक…
निरोगी राहण्यासाठी पुरुषांना हे ७ व्हिटॅमिन्स आवश्यक
रायगड जनोदय ऑनलाईन महिला आणि पुरुषांच्या पोषक द्रव्यांच्या गरजा वेगळ्या असतात. ठराविक वयानंतर पुरुषांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता निर्माण होते. निरोगी राहण्यासाठी त्यांची खूप गरज असल्याने उपाय करणे गरजेचे…
पावसाळ्यात तळलेल्या पदार्थांऐवजी हेल्दी खा! ‘या’ 3 स्नॅक्सची रेसिपी जाणून घ्या
पावसाळ्यात काहीतरी कुरकुरीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा असते. साधारणपणे लोक पावसाळी वातावरणाचा आनंद भजी, वड्यांसोबत घेतात. पण हे तळलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाहीत. जर तुम्हाला पावसाळ्याचा आनंद हेल्दी…
सांधेदुखीने जीव मेटाकुटीला आलाय, ‘ही’ एक वस्तु पाण्यात टाकून प्या; वेदना होतील कमी
वाढत्या वयाबरोबर आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. पोषण कमी असल्यामुळं कधी मार लागल्यामुळं आणि पाय मुडपून बसल्यामुळं गुडघेदुखी सुरू होते. गुडघेदुखी एकदा का सुरू झाली की पायी चालत जाणे किंवा…
शरीरातील घाण क्षणात काढून टाकण्यासाठी फॉलो करा हे डिटॉक्स डाएट प्लॅन
रोज आंघोळ केल्याने शरीरात साचलेली घाण साफ करता येते. पण शरीराच्या आत साचलेल्या घाणीचे काय? खाण्याच्या चुकीच्या सवयी, अनियमित जीवनशैली अशा काही कारणांमुळे आपल्या शरीरात घाण साचते. अशा परिस्थितीत शरीरात…
लहान मुलांना आताच लावा आहाराच्या आरोग्यदायी सवयी; पोषणाबाबत खास टीप्स
चुकीच्या आहाराच्या सवयींचा मुलाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच…
चहा, कॉफीचे शौकीन असाल तर सावधान! ‘ही’ खबरदारी घेणे आवश्यक
अनेकांना तासानंतर चहा किंवा कॉफी ही लागते. काही जण जेवणाआधी तर काही जेवणानंतर याचे सेवन करतात. चहा किंवा कॉफीचे शौकीन असाल तर आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. चहा आणि…
आला पावसाळा, तब्येत सांभाळा! आजारपणा नको तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालंय, या ऋतूसोबत विविध आजारपण देखील डोकं वर काढतात, त्यामुळे पावसाळ्यात योग्य आहारासोबत काही विशेष गोष्टींची काळजी घेणं तितकंच आवश्यक असतं. पाऊस म्हटला तर गरमीपासून सुटका तर…
चपाती असो वा भात, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस सुरक्षित असतं?
फ्रीज शिवाय महिला त्यांचं किचन विचारच करु शकतं नाही. महिलांसाठी हा फ्रीजमध्ये त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. वेगवेगळे अन्नपदार्थांपासून शिजवलेले अन्न आपण यात स्ट्रोर करतो. भाज्या फळं हे अनेक दिवस…
सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत…..
सर्दी-खोकला झाल्यावर अधेमधे घशाचा संसर्गही डोकं वर काढतो. हा जंतुसंसर्ग साधारण 2-3 दिवस राहतो. थोडा तापही येतो. उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना याचा त्रास होत नाही. वयस्कर व्यक्ती, मधुमेही, किडनीचा रुग्ण असेल…
