डाळिंबाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे
रायगड जनोदय ऑनलाईनडाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने आजार दूर राहतात. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. याच्या सेवनाने अनेक धोकादायक आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. तुम्हाला हवे असल्यास…
पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या…
रायगड जनोदय ऑनलाईनअनेकांना ऋतू बदलल्यानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, अॅलर्जी यांसह अनेक समस्या निर्माण होत असतात. मात्र यावर आजार झाल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा हे आजार होऊच…
हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमवर पैशांची बचत कशी करावी
लेखक: भास्कर नेरुरकर,हेड – हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम,बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स तुमचे शारीरिक आरोग्य आणि आर्थिक स्थिरता दोन्ही सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्थ इन्श्युरन्स आवश्यक आहे. तुमचे बजेट तयार करताना अनपेक्षित वैद्यकीय खर्चाचा…
उन्हाळ्यात लॅपटॉप-कंप्यूटरला ठेवा थंड! ‘या’ स्मार्ट टिप्स करा फॉलो
तापमानाने उच्चांक गाठले असताना केवळ माणसांनाच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सलाही उष्णतेचा फटका बसतो. लॅपटॉप, मोबाईल, कंप्यूटर यांसारखी उपकरणं उन्हाळ्यात सहज गरम होतात आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. म्हणूनच, ही…
तुमच्या मोटर इन्श्युरन्स क्लेमसाठी सुलभ गाईड
लेखक : टी. ए. रामलिंगम,मुख्य तांत्रिक अधिकारी,बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स आपली मोटर वाहने आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपण त्यावर खूप अवलंबून असतो. आज महामारीच्या पार्श्वभूमीवर,…
हेल्थ इन्श्युरन्समधील वेटिंग पीरियड
लेखक : श्री. भास्कर नेरुरकर,हेड – हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम,बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स योग्य हेल्थ इन्श्युरन्स कव्हर मध्ये केलेली गुंतवणूक ही परिपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंगच्या दिशेने टाकलेलं महत्वाचं पाऊल ठरते. योग्य प्रकारे…
30+ महिलांसाठी 6 फळे: निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी फायदेशीर
महिलांचे वय वाढल्यावर म्हणजेचं 30 नंतर, शरीरात अनेक बदल होतात. हार्मोनल बदल, मेटाबॉलिझम मंदावणे आणि त्वचेतील ओलावा कमी होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि सौंदर्य…
महाशिवरात्री : एक पवित्र उत्सव
घन:श्याम कडू (उरण) महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण सण आहे. हा सण भगवान शंकराच्या भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला (फेब्रुवारी-मार्च…
ग्रीन टी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? तज्ज्ञांचं काय आहे मत?
रायगड जनोदय ऑनलाईनआजकाल सर्वजण ग्रीन टी प्यायला प्राधान्य देत आहेत. कारण वजन वाढल्याने अनेक आजार होत असल्याने आता अनेकजण वजन कमी करण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे ग्रीन टी प्यायल्याने वजन…
पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्सबाबत सर्वसमावेशक गाईड
श्री. आशिष सेठी,हेड- हेल्थ एसबीयू आणि ट्रॅव्हल,बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स रस्ते अपघात असो की घराला आग लागणे किंवा केळीच्या सालीवरुन पाय घसरणे अशा घटना नियमित आपल्या अवतीभोवती घडत असतात. हे…