खालापूर | मनोज कळमकरमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव आणि कुसगाव हद्दीत पुलाचे शटरिंग काढणे व रंगकामाचे तातडीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठराविक…
किरकोळ वादातून घेतले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर रायगड । अमुलकुमार जैनपेण तालुक्यातील तरणखोप येथे घरगुती खर्चावरून झालेल्या वादातून एका चार महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना…
बुधवार, २२ एप्रिल २०२६ मेष राशीआज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. एखाद्या धार्मिक स्थळी…
अटकेच्या दिवशीच नोंद प्रक्रिया, फरार बायकोच्या नावावर ५८ लाखांची जमीन महसूल यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उरण | घन:श्याम कडूमहाराष्ट्रभर गाजत असलेल्या भोंदूगिरी प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात सध्या तुरुंगात असताना, त्याच्या…
माणगाव | सलीम शेखमाणगाव तालुक्यातील लोणेरे येथे एका लॉजिंगमध्ये तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोपी…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ मेष राशीआज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्या…
लोणावळा/मुंबई (प्रतिनिधी): मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (एक्स्प्रेस वे) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी आणि वळणावळणाच्या रस्त्यांवरून होणारी वेळखाऊ सुटका आता कायमची होणार आहे. बहुप्रतिक्षित…
वैभव कळस (म्हसळा) : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील दिघी परिसरात मुंबई कॉरिडॉरलगत विकसित होत असलेले ‘दिघी पोर्ट’ आणि तुरुंबाडी येथील ‘दास ऑफशोअर’ कंपनीचा जहाज बांधणी प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे म्हसळा व श्रीवर्धन…
उरण । अनंत नारंगीकरउरणच्या पूर्व विभागातील आठ गावांची तहान भागवणाऱ्या पुनाडे धरणाच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी शनिवारी (दि. १८) आमदार महेश बालदी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी विशेष दौरा…
अलिबाग तालुक्यातील कामार्ले-भायमाळा येथील ‘वरदविनायक महिला स्वयंसहायता समूहा’ने आपल्या कष्टाच्या आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे एक नवे शिखर गाठले आहे. शेतमजुरी आणि गरिबीवर मात करत, या गटातील महिलांनी उद्योजकतेच्या क्षेत्रात भरारी…