श्रीवर्धन । अनिकेत मोहितनारळी पौर्णिमेनिमित्त श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी गुरुवारी पारंपरिक आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. समुद्र शांत राहावा, मच्छीमार बांधवांचे नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण व्हावे आणि समुद्रदेवतेची कृपादृष्टी कायम राहावी, या…
म्हसळा । वैभव कळसहिंदू ग्रामस्थ मंडळ, म्हसळा यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य मिरवणूक आणि दर्या पूजन सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या…
माणगाव । सलीम शेखताम्हिणी घाटातील दरीत २५ ऑगस्ट रोजी आढळलेल्या अनोळखी महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) तांत्रिक तपासाच्या आधारे २४ तासांत…
गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ मेष राशीतुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती…
श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची समस्या वर्षानुवर्षे कायम असून, पावसाळा आला की अनेक गावांतील रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था होताना दिसते. रस्त्यांवर खड्डे, उखडलेले खडीकरण, चिखल आणि पाण्याचे साचलेले…
उरण । घनःश्याम कडूउरण शहरात मोकाट जनावरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका एका निष्पाप नागरिकाला बसला आहे. बोरी नाका परिसरात मोकाट बैलाने दिलेल्या भीषण धडकेत महेंद्र…
शासकीय जागांवरील अतिक्रमण, अवैध बांधकाम व अनधिकृत असेसमेंटप्रकरणी कारवाईचे निर्देश गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे येथील समुद्रकिनारी शासकीय जमिनींवरील अतिक्रमण, अवैध बांधकामे आणि अनधिकृत असेसमेंटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला…
माणगाव । सलीम शेखताम्हिणी घाटातील दरीमध्ये एका अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ मेष राशीतुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर…
उरण । विठ्ठल ममताबादेजेएनपीए (JNPA) प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नवीन शेवा आणि शेवा कोळीवाडा या दोन्ही गावांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला आता निर्णायक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली…