नागोठणे | नितीन गायकवाडनागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री एक मोठी कारवाई केली आहे. मौजे चिकणी गावच्या हद्दीत एका भंगार विक्रीच्या गाळ्यामधून ४३८…
रत्नागिरी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील १९ तरुणांचा ग्रुप रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेला होता. मात्र, येथे एका भीषण दुर्घटनेत ५ तरुणांचा समुद्रात बुडून…
मुंबई: पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा नुकताच न्यायालयीन निकाल लागला असून, मुख्य आरोपी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या धक्कादायक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय…
विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित आणि हायप्रोफाईल पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तब्बल दोन दशकांनंतर (२० वर्षांनी) अंतिम निकाल लागला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने…
शनिवार, २० जून २०२६ मेष राशीइतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन…
उरण । अनंत नारंगीकरवाढता उन्हाळा आणि जूनचा पंधरवडा उलटूनही पावसाने मारलेली दडी, यामुळे आधीच उरणकर पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत तालुक्यातील जनतेसाठी राखीव ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या…
कामांचे ऑडिट करण्याची नागरिकांची मागणी श्रीवर्धन । अनिकेत मोहितएकीकडे श्रीवर्धन तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना, दुसरीकडे शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेच्या अपुऱ्या कामांमुळे नागरिकांना अपेक्षित दिलासा मिळत नसल्याचे…
शुक्रवार, १९ जून २०२६ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. तुम्ही मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला…
सर्व शाळा आणि अंगणवाड्या आता सकाळच्या सत्रात भरणार! अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी प्रचंड उष्णता आणि दमट हवामान लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या…
श्रीवर्धन । अनिकेत मोहितस्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये असलेल्या शंका आणि भीतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महावितरणच्या श्रीवर्धन शाखेकडे निवेदन सादर केले आहे. नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर…