रेल्वे स्थानक, न्यायालय, रुग्णालय परिसर पाण्याखाली बेकायदेशीर भराव आणि समुद्र बुजविण्याच्या प्रकारांमुळे पूरस्थिती? नागरिकांचा संतप्त सवाल घन:श्याम कडूउरण : अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसाने उरण शहर आणि तालुक्याचे अक्षरशः पाणी…
आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी मुख्यालयातून बेपत्ता; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप; नुकसान भरपाईची मागणी अनंत नारंगीकरउरण : शनिवारी सकाळपासून उरण शहर आणि तालुक्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे.…
‘आम्ही बोर्लीकर’ ग्रुपच्या एका आवाहनाने धावले तरुण गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन स्मशानभूमी जागेत असणाऱ्या ‘डंपिंग ग्राउंड’ च्या खड्ड्यात अडकून पडलेल्या प्राण्यांची सुटका शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. सोशल मीडियामुळे…
खाडी लगतची १,५०० हेक्टर शेती धोक्यात; शासनाने मोफत बियाणे द्यावे, शेतकरी काशिनाथ पाटील यांची मागणी कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्याकडून पाहणी विनायक पाटीलपेण : मागील तीन ते चार दिवसांपासून रायगड…
अनिकेत मोहितश्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट–N753F महामार्गावरील भरणे घाटाला बसला आहे. अतिवृष्टीमुळे घाटातील डोंगराचा काही भाग खचून मोठ्या…
शनिवार, ४ जुलै २०२६ मेष राशीआज घरी बसून आराम करण्याची गरज आहे – आणि आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची…
नागोठणे पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे ॲक्शन मोडमध्ये; ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त महेंद्र म्हात्रेनागोठणे : नागोठणे पोलीस ठाण्याचे नवनवीन पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक…
संबंधित विभागाच्या ढिसाळ नियोजनावर श्रीवर्धनकरांचा संतप्त सवाल; २०१२ नंतर पाटांची सफाईच नाही अनिकेत मोहित श्रीवर्धन : तालुक्यात यंदाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, आतापर्यंत तब्बल ८१२ मिमी पावसाची नोंद झाली…
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका रेल्वे प्रवाशांना बसला असून, उरण आणि द्रोणागिरी रेल्वे स्थानक परिसराला तलावाचे स्वरूप…
घनःश्याम कडूउरण : तालुक्यातील बोकडवीरा येथील ‘एमएसईबी’ (MSEB) वीज निर्मिती प्रकल्पालगत असलेला उड्डाणपूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे. अवघ्या पाच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या पुलाची आज…