पेण | विनायक पाटीलसोशल मीडियावरून महिलेचा विनयभंग करून, तिच्यासह कुटुंबाची बदनामी करत पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत आरोपीला पेण पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. हेमंत अरुण पलीये (वय ४०,…
मंगळवार, १९ मे २०२६ मेष राशीअतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर, आज घरातील कुणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला…
कोलाड उड्डाणपुलाच्या रचनेबाबत प्रवाशांमधून संताप; मातीच्या ढिगाऱ्यांमुळे वाहने आदळण्याचे सत्र सुरूच कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील वरसगाव-भिरा फाट्यावर दिशादर्शक आणि सूचना फलक नसल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या…
टोल वसुली तात्काळ थांबवा, अन्यथा नाक्यावर धडकणार; एनएचएआय प्रशासनाला दिले निवेदन धाटाव | शशिकांत मोरेगेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पूर्णत्वास आलेले नाही. अनेक ठिकाणी रस्त्याची व…
धाटाव | शशिकांत मोरेरोहा शहराला लागून वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या पात्रात आज दुपारी एक अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे रोहा शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.…
गरिबांच्या अश्रूंवर उभी राहतायत पैशांची साम्राज्ये; महिलांकडून धमकावून वसुली होत असल्याची चर्चा अलिबाग | विशेष प्रतिनिधीरेवदंडा आणि परिसरात सध्या बेकायदेशीर व्याजी पैशांच्या (सावकारी) व्यवहारांनी भीषण स्वरूप धारण केले असून, यामुळे…
महाड | मिलिंद मानेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील शिंदे कोंड गावाजवळ रविवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. एका भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुचाकी आणि दुसऱ्या एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.…
मुंबई । विशेष प्रतिनिधीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षाचे नेते अमित ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसेमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील तरुण आणि सक्रिय…
सोमवार, १८ मे २०२६ मेष राशीआरोग्य चांगले राहील. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा कुटुंबातील लोकांमध्ये पैश्याला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैश्याच्या…
उरण | विठ्ठल ममताबादेजवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) परिसरातील दोन नामांकित शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर जेएनपीए प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली आहे. न्यायालयाने तूर्तास २,२०० विद्यार्थ्यांचे…