शासनाची भरपाई कागदावरच; सर्वे, बैठक आणि आश्वासनांच्या फेऱ्यात अडकला बागायतदार माणगाव । सलीम शेखकोकणाला लाभलेले निसर्गाचे वरदान म्हणून ओळखला जाणारा ‘फळांचा राजा’ हापूस आंबा यंदा अभूतपूर्व संकटात सापडला आहे. देश-विदेशात…
अटीतटीच्या लढतीत सोमजाई तीसे संघावर मात; राज बिरगावले ठरला मालिकावीर धाटाव | शशिकांत मोरेकोलाड क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या सोनारसिद्ध धाटाव क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ‘सोनारसिद्ध चषक’ क्रिकेट स्पर्धेचा थरार नुकताच…
मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे; तुकाराम मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन विभागात रवानगी मुंबई | विशेष प्रतिनिधीराज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल केला असून, मंगळवारी ३१ मार्च रोजी १० वरिष्ठ आयएएस…
म्हसळा | वैभव कळसकोकणातील जागृत देवस्थान असलेल्या म्हसळ्याच्या श्री धावीरदेव महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त आज, ३१ मार्च रोजी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ‘पुढल्या वर्षीच्या’ यात्रेची पूर्वसंध्येला निघालेल्या…
प्रशासनाच्या कडक भूमिकेनंतर टपरीधारकांनी स्वतःहून हटवली अतिक्रमणे; पर्यटकांकडून स्वागत श्रीवर्धन | संदेश घोलपदीर्घकाळ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला अखेर प्रशासकीय कारवाईमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. वनविभाग आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त मोहिमेमुळे…
मंगळवार, ३१ मार्च २०२६ मेष राशीअतिखाणे आणि उच्च कॅलरी आहार टाळणे गरजेचे आहे. आज कुणी जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते. ज्यामुळे तुमचे…
पिंगळसई येथील अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताहात कीर्तनातून प्रबोधन; भाविकांची मोठी उपस्थिती धाटाव | शशिकांत मोरे“संत हे ज्ञान आणि भक्तीचे अक्षय भांडार आहेत. त्यांच्या सान्निध्यात मनाला जी शांती लाभते, ती अन्य…
सेल्फी पॉईंट, संरक्षण भिंत अन् काँक्रीटीकरण रखडले; ‘राष्ट्रवादी’कडून सत्ताधारी शिंदे गटावर टीका श्रीवर्धन | अनिकेत मोहितनगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) वतीने श्रीवर्धन शहरात मोठ्या थाटामाटात करण्यात आलेली विविध विकासकामांची…
ॲड. मनीष पाटील यांचे झंझावाती अर्धशतक; ओम फाउंडेशन गोरेगावचा उपक्रम रायगड | क्रीडा प्रतिनिधीगोरेगाव येथील प्रसिद्ध मुमताज गार्डन मैदानावर, पत्रकार भारत गोरेगावकर यांच्या पुढाकाराने आणि ओम फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘प्रकाशझोतातील’…
उरण । घनःश्याम कडूमुंबई आणि नवी मुंबई यांच्यातील अंतर कमी करणारा अटल सेतू आता अलिबागपर्यंत विस्तारला जाणार असून, या प्रकल्पामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास केवळ दीड तासात पूर्ण होणार आहे.…