कोलाड । विश्वास निकममुंबई-गोवा महामार्गावरील मौजे कोलाड गावाच्या हद्दीत आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून एका अज्ञात इसमाने धावत्या मस्त्यगंधा एक्स्प्रेस रेल्वेगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना…
श्रीवर्धन। अनिकेत मोहितपावसाळा अगदी तोंडावर आलेला असताना श्रीवर्धन नगरपालिकेकडून शहरात नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्वीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने घरबांधणी, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकाम धारकांना रस्ते व सार्वजनिक…
मंगळवार, ९ जून २०२६ मेष राशीतुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे…
महाड | मिलिंद मानेमहाड औद्योगिक क्षेत्रातील ‘रिलायबल केमिकल’ कंपनीत रविवारी (७ जून) सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. पावसाळ्यापूर्वी छताच्या दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी वर चढलेल्या एका उत्तर भारतीय कामगाराचा पत्रा तुटून…
रायगड | अमुलकुमार जैनमुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी (८ जून) दुपारी कशेडी घाटातील भोगाव हद्दीत झालेल्या एका भीषण अपघातात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारचा थरारक अपघात झाला.…
उरण | घनःश्याम कडूबोरी येथील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर १ जूनच्या पहाटे घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण उरण तालुका हादरला आहे. या दुर्घटनेत दोन होतकरू तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, अपघाताला अनेक…
श्रीवर्धन । संदेश घोलपश्रीवर्धन शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या रानवली धरणातील गाळ उपसा कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गाळ काढण्याच्या नावाखाली चक्क पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक टेकड्या तोडून मोठ्या…
सोमवार, ८ जून २०२६ मेष राशीदु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही…
उरण: घनःश्याम कडूपावसाळ्याची सुरुवात होत असतानाच उरण तालुक्यातील जासई गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी गावातील तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.…
शासकीय विश्रामगृहाशेजारील स्मशानभूमीत वीज गुल; प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर नागरिकांचा प्रहार श्रीवर्धन । संदेश घोलपएकीकडे कोट्यवधी रुपयांच्या पर्यटन विकासाच्या आणि हायटेक सुविधांच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र जनतेला अंतिम विधीसाठीही अंधारात…