अटीतटीच्या सामन्यात खोपोली क्रिकेट असोसिएशनचा १३ धावांनी पराभव रायगड | क्रीडा प्रतिनिधीरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (आरडीसीए) आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला टी-२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ‘चॅम्पियन्स क्रिकेट…
विशिष्ट दुकानांतूनच खरेदी करण्याची शाळांची सक्ती; शिक्षण विभागाने कारवाई करण्याची पालकांची मागणी कोलाड | विश्वास निकमनवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असतानाच, खाजगी शाळांकडून गणवेश, वह्या, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याचे…
उरण । विठ्ठल ममताबादेएनपीटी पोर्टकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मुख्य मार्गावर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. पियूपी बिल्डिंग आणि इंडियन कस्टम कार्यालयाजवळ आज (दि. ३) सकाळी १०:४०…
उरण । घन:श्याम कडूजून महिना सुरू झाला तरी आकाशात ढगांच्या तुरळक उपस्थितीशिवाय पावसाचा थेंबही पडलेला नाही. असह्य उकाडा आणि कडक उन्हाचा चटका कायम असतानाच, उरण परिसरात पावसाळ्याची चाहूल देणारी पारंपरिक…
रायगड : राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी रोखण्यात अखेर नेतृत्वाला यश येत असल्याचे चित्र आहे. रायगड विधानपरिषद जागेवरून निर्माण झालेला पेच मिटला असून,…
बुधवार, ३ जून २०२६ मेष राशीतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. कारण…
‘लाल सलाम’च्या घोषणांनी परिसर दणाणला; मोरे कुटुंबाच्या लोकसेवेचा वारसा अखंड रेवदंडा । सचिन मयेकररेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष तथा महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष…
शिवभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना सूट महाड । मिलिंद मानेकिल्ले रायगड येथे संपन्न होणाऱ्या ऐतिहासिक ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा-२०२६’ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आणि…
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली; प्रशासकीय अनास्थेमुळे अपघातांचा धोका वाढला उरण । अनंत नारंगीकरपावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना, उरण तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन किती ‘सक्षम’ आहे याचे पितळ उघडे…
कोलाड । विश्वास निकमदेश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली तरी आदिवासी बांधवांच्या जिवनमानात कोणताही ठोस बदल झालेला नाही. शासनाच्या वतीने ‘अमृतमहोत्सव’ मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असला, तरी देशातील…