नातेसंबंधांतील भेटीगाठींची जागा आता फॉरवर्ड मेसेजने घेतली धाटाव | शशिकांत मोरेसध्याच्या धावपळीच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. दैनंदिन गरजांपासून ते थेट लग्नसोहळ्याच्या नियोजनापर्यंत सोशल मीडियाने शिरकाव…
बुधवार, २९ एप्रिल २०२६ मेष राशीसंताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसा मागतात आणि…
रस्त्यांची दुरवस्था आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; अपघाताची टांगती तलवार, जबाबदार कोण? कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी बाजारपेठेतील विकासकामांचा पुरता फज्जा उडाला आहे. मागील १७ वर्षांपासून सुरू…
नागरिकांच्या संतापानंतर पालिकेला जाग; परिसर ‘बॅनरमुक्त’ ठेवण्याचे प्रशासनासमोर आव्हान धाटाव | शशिकांत मोरेरोहा-अष्टमी नगरपरिषद हद्दीतील अष्टमी नाक्यावर अपघातांना निमंत्रण देणारे धोकादायक आणि अनधिकृत बॅनर अखेर हटवण्यात आले आहेत. सोमवारी पहाटे…
उरण (प्रतिनिधी): उरण तालुका रिक्षा युनियनचे संस्थापक, विद्यमान अध्यक्ष आणि नागाव-म्हातवली येथील ज्येष्ठ समाजसेवक प्रफुल्ल किशोर पुरो (७५), ज्यांना सर्वजण प्रेमाने ‘अण्णा’ म्हणून ओळखत, त्यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले.…
माणगाव | सलीम शेखमाणगाव तालुक्यातील राजकारणाला शुक्रवारी एक मोठी कलाटणी मिळाली. लोणेरे विभागातील शिवसेना (उबाठा) गटाचे प्रभावी नेते आणि प्रसिद्ध उद्योजक सिताराम उभारे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात…
किल्ला नाक्याजवळ मध्यरात्री घडली घटना; मिलगिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर धाटाव | शशिकांत मोरेकोलाड-रोहा या मुख्य मार्गावरील किल्ला नाक्याजवळ दुचाकीचा तोल गेल्याने झालेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.…
व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; महाड पोलिसांकडून तपास सुरू महाड | मिलिंद मानेमहाड शहरात चोरट्यांनी आपले लक्ष आता थेट सराफ बाजाराकडे वळवले असून, मंगळवारी (२८ एप्रिल) पहाटेच्या सुमारास शहरातील तीन विविध ज्वेलर्स…
धाटाव | शशिकांत मोरेरोहेकरांची जीवनवाहिनी समजली जाणारी कुंडलिका नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे नदीचे रूपांतर ‘गटारगंगे’त झाले आहे. या गंभीर प्रश्नावर ‘नदी…
मुंबई: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगडाचे सेवन केल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक पोस्टमार्टेम…