अहमदाबाद विमान अपघातात 241 प्रवासी दगावले, फक्त 1 जण वाचला
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान पडलं. या अपघातग्रस्त विमानातील सर्व प्रवासी दगावले असून यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचादेखील समावेश आहे. या घटनेनंतर…
अहमदाबाद विमान अपघातामागील धक्कादायक कारण आलं समोर; 2 पक्ष्यांमुळे 100हून अधिक प्रवाशांचा मृत्यू?
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग 787-8 विमान कोसळले. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यामध्ये अनेक विदेशी प्रवासीही सामील होते. हे विमान लंडनला जात होते, परंतु टेकऑफनंतर…
गुजरातमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं, अनेक प्रवाशांच्या मृत्यूची भीती!
गांधीनगर: गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमानाला मोठा अपघात झालेला आहे. अपघाताचे फोटो, व्हिडीओ समोर आलेले आहे. अपघाताची घटना अहमदाबादमधील मेघानी परिसरात घडली. यानंतर परिसरात धुराचे लोट दिसू लागले. अपघातग्रस्त विमान प्रवासी वाहतूक…
अजित पवारांना मोठा धक्का: राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी साथ सोडली
नागालँड: नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी एनडीपीपीमध्ये सामील झाले. ज्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे. या विलीनीकरणामुळे,…
शस्त्रसंधीनंतर बलूच आर्मीची भारताला अपील, पाकिस्तानमधील दहशतवाद संपवणार!
नवी दिल्ली : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची नऊ तळ उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव…
100 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानचे 40 जवानही ठार, ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल भारतीय लष्कराचा खुलासा
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर किती यशस्वी झालं हे सांगण्यासाठी भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायूदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला…
पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
नवी दिल्ली : पाकिस्तानने अवघ्या चार तासांत युद्धबंदीचा भंग केला. भारत आणि पाकिस्तानमधील ८६ तास चाललेले युद्ध शनिवारी संध्याकाळी ५ वाजता संपले होते. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली होती, पण…
मोठी बातमी : अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. आज दुपारी पाकिस्तानच्या डायरेक्टर्स जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांनी भारतीय DGMO यांना १५:३५ वाजता दूरध्वनी केला.…
मोदींचा पाकिस्तानला आणखी एक धक्का; PSL बंद, पाकिस्तानला दुबईतही ‘नो एंन्ट्री’
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल 2025ला आठवड्याभरासाठी स्थगिती देण्यात आली आहे. तर पाकिस्तानने या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सूपर लीग दुबईत शिफ्ट करण्याची तयारी केली होती.पण…
भारतीय लष्कराचं धडाकेबाज प्रत्युत्तर; पाकिस्तानचे ५०हुन अधिक ड्रोन नेस्तनाबूत
नवी दिल्ली : पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि दहशतवादी संघटनांचे नऊ अड्डे नष्ट केले. ६-७ मे च्या रात्री भारतीय…