• Sat. Jun 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आरोग्य

  • Home
  • डाळिंबाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

डाळिंबाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

रायगड जनोदय ऑनलाईनडाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने आजार दूर राहतात. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. याच्या सेवनाने अनेक धोकादायक आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. तुम्हाला हवे असल्यास…

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या…

रायगड जनोदय ऑनलाईनअनेकांना ऋतू बदलल्यानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, अॅलर्जी यांसह अनेक समस्या निर्माण होत असतात. मात्र यावर आजार झाल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा हे आजार होऊच…

30+ महिलांसाठी 6 फळे: निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी फायदेशीर

महिलांचे वय वाढल्यावर म्हणजेचं 30 नंतर, शरीरात अनेक बदल होतात. हार्मोनल बदल, मेटाबॉलिझम मंदावणे आणि त्वचेतील ओलावा कमी होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि सौंदर्य…

ग्रीन टी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? तज्ज्ञांचं काय आहे मत?

रायगड जनोदय ऑनलाईनआजकाल सर्वजण ग्रीन टी प्यायला प्राधान्य देत आहेत. कारण वजन वाढल्याने अनेक आजार होत असल्याने आता अनेकजण वजन कमी करण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे ग्रीन टी प्यायल्याने वजन…

हे जीवनसत्त्व महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम; निरोगी राहाण्यासाठी आजच करा आहारात समावेश

रायगड जनोदय ऑनलाईनधावतपळत वेळेत ऑफिस गाठणं, आपल्या मुलांची तयारी करणं, जेवण तयार करनं, नवऱ्याला डब्बा देणं, अशी एक ना अनेक कामं महिलेला करावी लागतात. कामाच्या व्यस्ततेमुळे महिला स्वत:कडे पाहिजे त्या…

उंचीमुळे तुमचीही मुले मागे पडतात का? मग आतापासूनच त्यांच्या आहारत या ‘4’ पदार्थांचा समवेश करा

उंची आणि शरिराची ठेवण फ्कत जनुकांवर (Genes) अवलंबून नसते, तर त्यावर जीवनशैली, शारीरिक हालचाली आणि पोषणसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासून प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने…

चाळीशीतील लोकांना अचानक हार्ट अटॅक का येतो? कारण काय?

रायगड जनोदय ऑनलाईनकमी वयात हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैज्ञानिकदृष्ट्या वयाच्या चाळीशीत हृदयविकाराच्या समस्या मोठ्या प्रमाणात जावण्याचे कारण काय? वयाच्या या अशा मधल्या टप्प्यावर नेमकं काय बिघडतं?…

मधुमेह असलेल्यांनी आवश्य खा ही पाच फळे, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

रायगड जनोदय ऑनलाईनमधुमेह ही आज सामान्य आरोग्य समस्या बनली आणि त्याला नियंत्रणात ठेवणे हे कुठल्याही आव्हान अपेक्षा कमी नाही. विशेषतः खाण्यापिण्याच्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मधुमेहामध्ये…

स्वयंपाकाचं तेल वारंवार गरम केल्याने कर्करोगाचा धोका? आरोग्यास गंभीर हानीची शक्यता?

रायगड जनोदय ऑनलाईनआपण अनेकदा पाहतो, अनेक घरात स्वयंपाकाचं तेल पुन्हा पुन्हा वापरले जाते. घर, हॉटेल, रेस्टॉरंट अशा ठिकाणी तेच तेल पुन्हा पुन्हा वापरले जाते. मात्र, तुमची ही सवय तुम्हाला एखाद्या…

अंथरुणावर बसून अन्न का खाऊ नये? नुकसान ऐकल्यानंतर तुम्ही ही सवय आजच सोडून द्याल

रायगड जनोदय ऑनलाईनभारतीय संस्कृतीत जमिनीवर मांडी घालून जेवण करण्याची परंपरा आहे. आजही असंख्य घरामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. पण शहरात आणि बदलत्या जीवनशैलीनुसार आज डायनिंग टेबल आलेत. त्यावर बसून…

error: Content is protected !!