होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : शासन संचलित होमगार्ड संघटनेच्या मानसेवी तत्वावर होमगार्डची भरती करण्यात येत आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या 58…
महत्त्वाची बातमी; आता फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही, हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडलाच संपणार
मुंबई: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेन सेवेच्या मार्गात येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. याचा मोठा फटका हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. सध्या…
लालपरीची चाकं थांबणार? 9 ऑगस्टपासून एसटी कर्मचारी पुन्हा संपावर
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा 9 ऑगस्टपासून संपावर जाणार आहेत. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी एसटी…
३३ कोटी वृक्ष लागवडीनंतर महाराष्ट्रात बांबू लागवड घोटाळा?
कोकणात मानवेल जातीचा बांबू यशस्वी होत असताना टिशू कल्चरचा आसाम बांबू कसा जगणार? शेतकऱ्यांचा सवाल मिलिंद मानेमुंबई : मागील चार वर्षांपूर्वी राज्यातील ३३ कोटी वृक्ष लागवडीचा घोटाळा बाहेर आला होता.…
मनसेच्या मुंबईतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर? आदित्य ठाकरेंविरोधात ‘हा’ नेता उतरणार मैदानात
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच बैठकांचे सत्र सुरु केले आहे.…
सर्व्हर डाऊनमुळे आठवडाभरापासून नागरिकांना मिळेना रेशन
गरीब आणि सामान्य कुटुंबांचे हाल मुंबई : महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांना चार दिवसांपासून रेशन मिळणे बंद झाले आहे. कारण चार रेशनिंग प्रणालीचा सर्व्हर डाऊन झाला आहे. तर 8 जुलैपासून सर्व्हरचा लपंडाव सुरू…
अजित पवारांना ‘सुप्रीम’ नोटीस; राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर कोर्टात नेमकं काय झालं?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिवसेना…
खासदार रवींद्र वायकर यांची डोकेदुखी वाढली; उच्च न्यायालयानं बजावलं समन्स
मुंबई : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीचा निकाल मुंबई उच्च न्यायालयात पोचला आहे. रवींद्र वायकर यांच्या विजयाला अमोल किर्तीकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप…
खोटी प्रतिज्ञापत्रे घेऊन फडणवीसांनी कोणाला पाठवलं होतं? अनिल देशमुख यांनी जाहीर केलं नाव
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात प्रतिज्ञापत्र घेऊन कोणाला पाठवले? हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी सांगितले. फडणवीस यांनी सांगलीतील मिरजे येथील एनडीएच्या मित्रपक्षाचा…
कोकणवासीयांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी आणखी ६ विशेष रेल्वे गाड्या; उद्यापासून आरक्षणास सुरुवात
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची लगबग दरवर्षी असते. या निमित्त दरवर्षी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचे देखील नियोजन केले जात असते. यावर्षी देखील गणेशोत्सव…
