• Sat. Jun 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • तळीरामांचे होणार वांदे! राज्यात 4 दिवस Dry Day घोषित; ‘या’ दिवशी मद्यविक्री बंद

तळीरामांचे होणार वांदे! राज्यात 4 दिवस Dry Day घोषित; ‘या’ दिवशी मद्यविक्री बंद

मुंबई : महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमधील आज महत्त्वाचा दिवस आहे. राज्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने आज प्रचाराच्या तोफा सायंकाळी पाच वाजता थंडावत आहेत. मागील अनेक आठवड्यांपासून सुरु…

राज ठाकरेंसमोर मोठं संकट; मनसेची मान्यताच धोक्यात; नियम, अटी काय सांगतात?

वृत्तसंस्थामुंबई: गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अक्षरश: पानीपत झालं. मागील दोन लोकसभा निवडणुका राज ठाकरेंच्या पक्षानं लढवलेल्याच नाहीत. तर विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाला केवळ भोपळा फोडता…

मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले. आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितले की, मी…

राज्यात आचारसंहिता काळात आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून राजकीय पक्षांकडे आता फक्त चार दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे.राज्यात १५ ऑक्टोबर २०२४ पासून…

सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना महिन्याला 3 हजार रुपये देणार, नाना पटोलेंची घोषणा

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. अशातच नाना पटोले यांनी दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर…

ठाकरे आणि शिंदेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले! मुंबईतील जोगेश्वरी येथे मध्यरात्री राडा

वृत्तसंस्थामुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार ऐन रंगात आला आहे. या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतांना आता मुंबईत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत जोगेश्वरी येथे मंगळवारी रात्री पचार…

कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी! मुंबईत दर ८० रुपयांवर पोहोचले

वृत्तसंस्थामुंबई : देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. मुंबई आणि दिल्ली यांसारख्या शहरातील घाऊक बाजारात कांद्याचे दर ४० ते ६० रुपयांवरून ७०…

‘ते राज ठाकरे असतील तर मी बाळसाहेबांनी घडवलेला राऊत आहे’

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्रात भाषा घाणेरडी केली अशी टीका केली होती. त्यावर आज संजय राऊत यांना नियमित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलं. “राज…

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत परराज्यातील दारू, ४ वाहनांसह ४० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परराज्यातील दारू तसेच ४ वाहनांसह ४० लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क,…

सुनील तटकरे यांची सर्वात मोठी कारवाई, ‘या’ 8 नेत्यांना दाखवला थेट बाहेरचा रस्ता

मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं बघायला मिळालं. महायुतीच्या घटकपक्षांनी ही बंडखोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बंडखोरांचे बंड थोपवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी…

error: Content is protected !!