• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • महिलांना महिन्याला 3000, बेरोजगारांना 4000, 25 लाखांचा विमा, शेतकऱ्यांना 3 लाखांची कर्जमाफी, महाविकास आघाडीकडून आश्वासनांचं पाऊस

महिलांना महिन्याला 3000, बेरोजगारांना 4000, 25 लाखांचा विमा, शेतकऱ्यांना 3 लाखांची कर्जमाफी, महाविकास आघाडीकडून आश्वासनांचं पाऊस

मुंबई : महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहिले. यावेळी महाविकास आघाडीकडून 5…

शेकापसाठी ठाकरे गटाची तीन जागांवर माघार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांची फोनवरून चर्चा

पेण, अलिबाग, पनवेलची जागा शेकापला सोडणार मुंबई : लोकसभेत आम्हाला मित्रपक्षांनी साथ दिल्याने विधानसभेसाठी त्यांच्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेकाप नेते जयंत पाटील यांची आणि शिवसेना उद्धव…

महायुतीच्या उमेदवारांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी पोलीस वाहनांचा वापर, शरद पवारांचा गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना आर्थिक मदत करण्यासाठी पोलिसांच्या वाहनांचा वापर केला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की,…

महाविकास आघाडीने मेगा प्री-पोल सर्व्हेत मारली बाजी! तब्बल ‘एवढ्या’ जागा मिळण्याची शक्यता

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुककीही धामधूम सुरू आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या नंतर निवडणुक रिंगणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी महाविकास आघाडीसाठी चांगली बातमी आली…

मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचे मनसे अध्यक्षांना प्रत्युत्तर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात रामदास आठवडे यांच्यासारखा मंत्री होण्यापेक्षा माझा पक्ष बंद करेल, असे म्हटले होते. यावर रामदार आठवले यांनी मी आता मंत्री…

शिवसेना आणि धनुष्य बाण उद्धव ठाकरे यांच्याकडंच राहायला हवा होता; अमित ठाकरे यांचं मोठं विधान

मुंबई : ‘शिवसेना हा पक्ष फुटणं आणि आमदारांनी बंड करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. मात्र, शिवसेना आणि धनुष्य बाण याच्यावर एकनाथ शिंदे यांनी दावा करणं चुकीचं होतं, असं महत्त्वाचं…

ऐन दिवाळीत नवी मुंबईत गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू

घनश्याम कडूउरण : राज्यासह देशभरातील दिवाळी सणाचे उत्साही वातावरण व तयारीची लगबग सुरू असतानाच नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवेमधील जावळे गावातील एका घरात गॅस सिलिंडरचा भीषण…

दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबई हादरली, सिलेंडरचा भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू

नवी मुंबई : राज्यात एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवेमधील जावला गावात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 3 जणांचा मृत्यू…

आम्हाला टोल माफीचे गाजर नको; अभिनेता सुमीत राघवनची संतप्त पोस्ट व्हायरल

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर कार आणि एसयूव्ही वाहनांना टोल माफ केल्याची घोषणा केली. पण या टोल…

तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आलेले राज्यातील सर्वपक्षीय मातब्बर पंधराव्या विधानसभेत दिसतील का?

‘हे’ एकमेव उमेदवार तर तब्बल एकाच पक्षातून तब्बल ८ वेळा आले निवडून मिलिंद मानेमुंबई : विधानसभा ही लोकशाहीचे महामंदिर आहे, जनता जनार्दन हीच त्यांची स्वयंभू सार्वभौम देवता आहे. याच विधानसभेत…

error: Content is protected !!