शरीरात जाणवते विटामिन डी ची कमतरता? मग आहारात करा ‘या’ ड्रिंक्सचा समावेश
रायगड जनोदय ऑनलाईनशरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता जाणवू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी,अपुरी झोप, वातावरणातील बदल इत्यादींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीर कमकुवत होण्यास सुरुवात…
रोज प्या दूध, बडीशेप आणि खडीसाखरचे ड्रिंक, आयुष्यासाठी वरदानपेक्षा नाही कमी
रायगड जनोदय ऑनलाइनरात्री जेवल्यावर काय करावे हे अनेकांना समजत नाही. अशावेळी फिरल्यानंतर अनेकजण झोपतात. आज आपण अशा ड्रिंकबद्दल जाणून घेणार आहोत, जे प्यायल्यानंतर झोप सुधारते, स्मरणशक्ती वाढते आणि मेंदू तीक्ष्ण…
संडे स्पेशल : असा बनवा भन्नाट चवीचा ‘कोल्हापुरी अख्खा मसूर’
कोल्हापूर म्हटलं की जसा तांबडा-पांढरा रस्सा आठवतो तसाच आठवतो तो अख्खा मसूर. कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड भागात मिळणारा हा पदार्थ सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. ढाब्यावर जाऊन खास मसूर आणि रोटी…
‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होतो डायबिटीज
रायगड जनोदय ऑनलाइनडायबिटीज हा एक आजार आहे जो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. या आजारात शरीरात इन्सुलिन अजिबात तयार होत नाही किंवा ते फार कमी प्रमाणात बनते. डायबिटीजमध्ये ब्लड शुगर…
आरोग्यदायी जीवनासाठी दररोज धावा केवळ ‘२०’ मिनिटे !
रायगड जनोदय ऑनलाईनआरोग्यासाठी सकाळी ताज्या हवेत धावणे खूप लाभदायक आहे. यामुळे शरीर सुडौल होतेच, शिवाय आत्मऊर्जा व मानसिक आरोग्यदेखील चांगले रहाते. तसेच हा व्यायाम प्रकार खुपच सोपा आहे. त्यासाठी विशेष…
हे 5 पदार्थ रक्त नैसर्गिकरित्या पातळ करून कधीच होऊ देत नाहीत गाठी, हृदयाच्या नसांतून वाहतं शुद्ध रक्त
रायगड जनोदय ऑनलाईनतुम्हाला माहित आहे का की आपल्या शरीरातील Blood Circulation खराब झाल्यामुळे अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात, विशेषत: हदयाच्या समस्या. शरीराच्या सर्व अवयवांचे कार्य नीट होण्यासाठी योग्य रक्तप्रवाह असणे…
मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी भात बंद करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
रायगड जनोदय ऑनलाईनजेवणामध्ये भात खायला जवळपास सर्वांनाच आवडतो. पण जेव्हा मधुमेह नियंत्रणात आणायचा असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर तेव्हा सर्वात आधी भात खाणे बंद केले जाते. पण भात…
हार्ट अटॅकचा धोका अनेकपट वाढवते इतक्या तासांपेक्षा कमीची झोप, दीर्घकाळ हृदय राहील संकटात, रिसर्चमध्ये भीतीदायक गोष्ट उघड
रायगड जनोदय ऑनलाईनझोपेची कमतरता ही अनेक रोगांना थेट निमंत्रण आहे. झोपेच्या कमतरतेचा सर्वात जास्त परिणाम हृदयावर होतो. झोपेच्या कमतरतेमुळे हार्ट अटॅक आणि हृदयाशी संबंधित गुंतागुंतीचा धोका दीर्घकाळ टिकून राहतो. असा…
पावसाळ्यात हायड्रेशन आणि हृदयाच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी, करू नका दुर्लक्ष
रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळ्यात उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळत असला तरी नव्या समस्या उद्भवतात. विशेषतः हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी या समस्यांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे असते. हायड्रेशनची काळजी घेणे म्हणजे केवळ तहान भागवणे…
सणासुदीच्या दिवसात अजिबात वाढणार नाही वजन, फक्त या टिप्स करा फॉलो
रायगड जनोदय ऑनलाईनसणासुदीला सुरुवात होणार आहे. हीच वेळ असते जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र भेटतात आणि भरपूर मज्जा करतात. सणासुदीच्या काळात घरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि यामध्ये गोड…
