• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Uncategorized

  • Home
  • शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

साकव नसल्याने शेलू ग्रामपंचायत हद्दीतील वाघीणीची वाडीतील विद्यार्थ्यांचा पाण्यातून प्रवास दुर्घटना घडल्यावर प्रशासन दखल घेणार का? गणेश पवारकर्जत : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेलू ग्रामपंचायत हद्दीतील…

सावंतवाडीतील धक्कादायक प्रकार! विदेशी महिला जंगलात आढळली; लोखंडी साखळीने ठेवलं होतं बांधून

सावंतवाडी : सावंतवाडीमध्ये एका विदेशी महिलेला जंगलाच्या मधोमध लोखंडी साखळीने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली आहे. मात्र या घटनेनंतर…

नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली; पहाटेची घटना, बचाव कार्य सुरू

नवी मुंबई : नवी मुंबईत एक 3 मजल्यांची बिल्डिंग कोसळली (Building Collapsed) आहे. पहाटे सर्वजण साखर झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली. सुरुवातीला अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची चिंता व्यक्त केली जात…

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द

मिलिंद मानेमुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख ॲड. हर्षल प्रधान यांची संकल्पना आणि ख्यातनाम आर्टिस्ट शैलेश आचरेकर यांची कलापूर्तीमधून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी…

मूनवली विभागातील शेतकरी दमदार पावसामुळे सुखावला!

शेतीच्या कामाला आला वेग शेती न विकता तरुण पिढीने शेती व्यवसायकरिता पुढे येण्याची गरज अब्दुल सोगावकरसोगाव : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात मान्सूनचे आगमन काहीसे उशिराने झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. परंतु,…

रोह्यात पावसाचा प्रचंड धूमाकुळ!

कुंडलिका नदीने ओलांडली धोक्याची पातळी मुसळधार पावसाने ठीकठिकाणी साचले पाणी; काही ठिकाणी वाहतूक बंद धाटाव नाक्यावरील अनेक घरात नदीचे पाणी शिरल्याने नुकसान, शेतीचे नुकसान होण्याची बळीराजाला धास्ती शशिकांत मोरेधाटाव :…

मुसळधार पावसामुळे हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडले 

रायगड : पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत. 6 गेट मधून प्रती सेकंद 3.35 घन मीटर एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून…

माणगावने वृक्ष लागवडीत गाठला उच्चांक!

१ लाख वृक्षांचा आकडा पार, ६ दरडग्रस्त गावात बांबू लागवडीने विणणार जाळे सलीम शेखमाणगाव : वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी शासन कठोर पाऊल उचलत आहे. पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी सर्वच सामाजिक संस्था, संघाना,…

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे खड्ड्यातूनच कोकण दर्शन!

मिलिंद मानेमहाड : मागील सतरा वर्षे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, आत्तापर्यंतच्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना व सत्ताधाऱ्यांना हा महामार्ग सुस्थितीत ठेवण्यात यश आले नाही. आज 18व्या वर्षीदेखील…

जसखार ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी प्रणाली किशोर म्हात्रे

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जसखार ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदी प्रणाली किशोर म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. माझ्या विजयाचा मुख्य मंत्र काम आहे आणि जसखार गावाच्या सर्वांगीण…

error: Content is protected !!