• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • १० वीच्या निकालाआधीच विद्यार्थ्यांना ११ वी प्रवेशाचा अर्ज भरण्याची संधी; आजपासून भरता येणार अर्ज

१० वीच्या निकालाआधीच विद्यार्थ्यांना ११ वी प्रवेशाचा अर्ज भरण्याची संधी; आजपासून भरता येणार अर्ज

मुंबई : दहावीच्या निकालाआधीच यंदा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याची संधी शिक्षण विभागाने करून दिली आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि…

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं कुणाचं? नवी अपडेट आली समोर

वृत्तसंस्थानवी दिल्ली: शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? याबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणी प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा पुढे ढकलली…

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलली

शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्या प्रयत्नांना यश मिलिंद मानेमुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा…

भाजपची १३वी यादी जाहीर! रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला; अखेर नारायण राणेंचं नाव जाहीर!

मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांचं सत्र सुरू होतं. अखेर या जागेचा तिढा सुटल्याची माहिती आहे. हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पडला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा…

४२ वर्षात बारा निवडणुका, १५ पंतप्रधान

मिलिंद मानेमुंबई : सन 2024 ची लोकसभा निवडणूक पार पडत आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात पाच जागा, दुसऱ्या टप्प्यात आठ जागा, तिसऱ्या टप्प्यात 11, चौथ्या टप्प्यात…

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हातकणंगलेमधून सत्यजित पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी…

उकळत्या पाण्यात मिरची पावडर मिसळून मुलाच्या अंगावर ओतलं; बदलापूर येथील घटना

ठाणे : बदलापुरात शुक्रवारी एका महिलेने पोटच्या मुलाच्या अंगावर मिरची पावडर मिसळलेले उकळते पाणी ओतल्याची घटना घडली. या घटनेत मुलगा गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित…

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षातील पाच उमेदवारांची नावे जाहीर!

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी शरद पवार गटाने त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार पक्षाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद…

वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून टोल वाढ

मुंबई : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंक म्हणजेच राजीव गांधी वांद्रे-वरळी सागरी सेतूवर 1 एप्रिल पासून टोल वाढ करण्यात येणार आहे. तब्बल 18 टक्के इतकी ही टोल वाढ असणार आहे. महाराष्ट्र…

Breaking News । ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! मुंबईतील 4 जागांसहीत 17 जागांवरील उमेदवारांची घोषणा

मुंबई : महाविकास आघाडीमधील जागावाटपावरुन मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असतानाच आज अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 16 मतदारसंघांमधील उमेदवार उद्धव ठाकरे…

error: Content is protected !!