• Sat. Apr 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • ‘मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, दरे गावात जाऊन काय बसले…’; राजू पाटील यांचे मोठे विधान

‘मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, दरे गावात जाऊन काय बसले…’; राजू पाटील यांचे मोठे विधान

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यामध्ये आपल्या गावी गेल्याने अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. दिल्लीवरून माघारी परतलेल्या शिंदेंना ताप आल्याने ते विश्रांती घेत होते. आता रविवारी परत एकदा ठाण्यामध्ये…

उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा; एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. विधानसभेत मिळालेल्या मोठ्या यशानंतर महायुतीकडून राज्यात सरकार स्थापनेच्या दिशेने पावलं टाकण्यात येत आहेत. पण निकालानंतर आठ…

एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर

मुंबई : सरकारी नोकरीसाठी तरुणाई सातत्याने प्रयत्न करत असते, पण सरकारी विभागातही आता मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती होत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागांतर्गतही कर्मचारी व विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात…

शिवसेनेतील ‘या’ 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला मोठे यश मिळाले तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या…

भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर महायुती विनासायास सत्तास्थापन करेल, असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या राजकीय नाट्यामुळे महायुतीचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. आता महायुतीचा शपथविधी 5…

वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी देण्याचा ‘तो’ निर्णय अखेर रद्द

मुंबई : वक्फ बोर्डासाठी १० कोटींचा निधी वर्ग केल्याचा जीआर महाराष्ट्र शासनाने काढला आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना असा जीआर काढला गेल्याने सर्वस्तरातून टीका होतेय. तसंच, निवडणुकीपूर्वी या वक्फ बोर्डाला…

शिवसेनेतून उपमुख्यमंत्रीपद कोणाला? श्रीकांत शिंदे यांच्यासह ‘या’ 5 नावांची चर्चा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महायुतीची सरकार कधी स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री…

‘मोदी-शहा ज्यांना मुख्यमंत्री करतील ते मान्य…’ एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला

मुंबई : महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राज्यात अद्याप मुख्यमंत्रीपदाबाबतचा घोळ कायम आहे. परंतु मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चेत मी स्पीड ब्रेकर नसून माझी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं…

महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, या यशामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचा आत्मविश्वास बळावला. त्यातच, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीही आणि मजबूत महाविकास आघाडी बनल्याचे…

भाजपने शब्द दिला होता, मुख्यमंत्रिपदाबाबत शिंदेंच्या निकटवर्तीयाचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असली तरी मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. पण निकालानंतरच मुख्यमंत्री कोण ठरेल…

error: Content is protected !!