• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • आमदार अपात्रता निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाची राहुल नार्वेकरांना नोटीस

आमदार अपात्रता निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाची राहुल नार्वेकरांना नोटीस

मुंबई : विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना नोटीस बजावली आहे. १० जानेवारी रोजी…

खारघरमधील कांबळे दाम्पत्याला अयोध्येत श्रीराम पूजेचा मान

नवी मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टकडून जोरदार तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी देशासह जगभरातील…

‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा अवमान कारवाई होणार’ उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : सरकारं बदलल्यानंतरही राज्यातील काही गोष्टी मात्र तसूभरही बदलल्या नाहीत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्याची दूरवस्था, त्यातलीच एक. पण, आता मात्र ही परिस्थिती बदलण्याची चिन्हं आहे. कारण, आता…

करोनाचा उपप्रकार जेएन.१ चा राज्यात शिरकाव; कोकणात आढळला पहिला रुग्ण

मुंबई : करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला आहे. हा रुग्ण ४१ वर्षांचा पुरुष आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने…

अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं कॅन्सरच्या आजारानं निधन; ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन झाले आहे. पोटाच्या कर्करोगामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते ज्युनियर मेहमूद यांना पोटाचा कर्करोग झाला होता. त्यांचा हा आजार…

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून

मिलिंद मानेमुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार, दि. ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार असल्याचे आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. विधानभवन मुंबई येथे…

अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानग्रस्तांचे पाहणीसाठी शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा करणार!

मिलिंद मानेमुंबई : राज्यातील उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ ,कोकण. या भागात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे…

दिघी बंदरालगत नवे ड्रग पार्क; राज्य सरकारच्या हालचालींना वेग

मुंबई : बहुचर्चित बल्क ड्रग पार्क प्रकल्पासाठी राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रोहा या दोन तालुक्यांत दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित केलेल्या जागेचा पर्याय निश्चित केला आहे. हा प्रकल्प…

एसटी बस चालकांना मोबाईलबंदी, अशी लागू होणार बंदी

मुंबई : ‘सुरक्षित आणि अपघात विरहित बस सेवा’, असे ध्येय एसटी महामंडळाचे आहे. ध्येय गाठण्यासाठी एसटी महामंडाळाने एसटी चालकांवर मोबाइल बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी चालवताना अर्थात बसच्या स्टेअरिंगवर…

लोकलमध्ये विसरलेले १२ लाखांचे दागिने सापडले, रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे प्रवाशाला दिलासा

मुंबई : घाईगडबडीने लोकलमधून उतरताना एखादी वस्तू, बॅग ट्रेनमध्ये विसरली तर ती पुन्हा मिळण्याची शक्यता तशी कमीच. पण, लोकल ट्रेनमध्ये विसलेले तब्बल २७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एका प्रवाशाला परत…

error: Content is protected !!