बहावलपूरमध्ये 200, मुजफ्फराबादमध्ये 130 हून अधिक दहशतवादी होते उपस्थित; भारताने एअर स्ट्राईक केलेल्या 9 ठिकाणी नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली : भारताने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. आज (6 मे) मध्यरात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताने पाकिस्तानवर थेट एअर स्ट्राइक केला.…
ऑपरेशन सिंदूर! भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला, पाकिस्तानवर स्ट्राईक, ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त
नवी दिल्ली : या वेळची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. (Sindoor) अखेर भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. भारताने भारताकडून बुधवार (दि. ७ मे २०२५) रोजी मध्यरात्री पाकव्याप्त…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुनावणी
दिल्ली: ओबीसी राजकीय आरक्षण आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. 92 नगरपरिषदांच्या ओबीसींच्या निवडणूकीबाबत राज्य सरकारने 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत अधिक…
पाकिस्तानला सर्वात मोठा दणका; वर्ल्ड बँकेचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात जम्मू -काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारताकडून सिंधू पाणी…
वक्फ कायद्यावरील दुरूस्ती योग्यच; केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र
नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती कायदा 2025ला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यात आले आहे. गेल्या 100 वर्षांपासून, वापरकर्त्याद्वारे वक्फला केवळ नोंदणीवर मान्यता दिली जाते,…
दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देणार, पडद्यामागे असणाऱ्यांनाही सोडणार नाही; राजनाथ सिंहांचा इशारा
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून दहशतवाद्यांना संपवा अशी मागणी केली जात आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली…
पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्या नराधमांचा खरा चेहरा उघड, दहशतवाद्यांचा फोटो आला समोर
वृत्तसंस्थानवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. मंगळवारी (22 एप्रिल) घडलेल्या या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतर हा दुसरा सर्वात मोठा…
मेजेस जाईना…स्टेटस अपडेट होईना; व्हॉट्सॲप डाऊन, नेटकरी नाराज
मुंबई : सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग मोबाईल ॲपप्लिकेशन WhatsApp डाऊन असून अनेकांना त्याचा वापर करण्यात अडचण येत आहे. शनिवारी (१२ एप्रिल) सायंकाळी अनेक नेटकऱ्यांनी व्हॉट्सॲपवर स्टेट्स ठेवण्यास आणि संदेश पाठवण्यास…
‘वक्फ’ संशोधन विधेयकावर राष्ट्रपतींचंही शिक्कामोर्तब; देशात नवा कायदा अस्तित्वात
नवी दिल्ली : वक्फ संशोधन विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या विधेयकाला शनिवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता वक्फ संशोधन विधेयक 2025…
वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर, किती मते मिळाली? जाणून घ्या
नवी दिल्ली: वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने १२८ तर विरोधात ९५ मते मिळाली आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयकावर १२ तासांहून अधिक काळ चर्चेनंतर, बुधवारी (०२ एप्रिल…