• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आरोग्य

  • Home
  • पावसाळ्यात का वाढतो सांधेदुखीचा त्रास, जाणून घ्या कारणं

पावसाळ्यात का वाढतो सांधेदुखीचा त्रास, जाणून घ्या कारणं

रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळ्यामुळे हवामानात बरेच बदल होतात, हवा थंड होते. ज्यामुळे सांधे आणि स्नायूंच्या वेदनांमध्ये वाढ होते. विविध पर्यावरणीय घटक देखील पावसाळ्यातील सांधेदुखीस कारणीभूत ठरु शकतात. जसे की आर्द्रतेतील बदल,…

पावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम

रायगड जनोदय ऑनलाईनप्रत्येक ऋतूत हवामान हे वेगळे असते. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये घ्यायचा आहार हा वेगळा असतो. आणि तस केलं तरच आपलं आरोग्य व्यवस्थित राहते. परंतु पावसाळ्यात आहाराकडे खूप लक्ष द्यावं…

लग्नानंतर महिलांचे वजन का वाढते? जाणून घ्या

रायगड जनोदय ऑनलाईनलग्नांनतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी धडपणाऱ्या महिला मोठ्याप्रमाणात दिसतात. लग्नानंतर वजन वाढण्याची ही समस्या पुरूषांपेक्षा महिलांमध्ये अधिक आहे. लग्नाआधी अतिशय स्लीम आणि फिट असणारी तरूणी लग्नानंतर मात्र जाडजूड…

महिलांनी वाढत्या वयाबरोबर स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करणे आवश्यक

रायगड जनोदय ऑनलाइन – वाढत्या वयाबरोबर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. विशेषतः 30 ते 40 वयोगटातील. 40 वर्षावरील महिलांनी त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेतली पाहिजे. वयाच्या 40व्या वर्षी महिलांचे…

चाळीशीनंतर महिलांनी रोज करावे अंड्याचे सेवन, कधीही होणार नाही ‘ही’ समस्या

रायगड जनोदय ऑनलाइन : अंडे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, डॉक्टरही रोज एक अंडे (Egg) खाण्याचा सल्ला देतात. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन (Protein) असतात, ज्यामुळे स्नायू चांगले होतात. यामुळे…

मोड आलेल्या कडधान्यांचे फायदे पहा; उद्यापासूनच खायला सुरुवात कराल

रायगड जनोदय ऑनलाईन : ‘मटकीला आले ‘मोडंच मोड’ आजीचं स्वयंपाक फारच गोड ‘ हे बालगीत तुम्हला नक्कीच आठवत असेल. खरय मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी उत्तम असतात. म्हणून पूर्वीच्या काळापासूनच मोडा…

सतत पाठदुखी होत असल्यास सावध व्हा! ‘ही’ 5 कारणे असू शकतात

रायगड जनोदय ऑनलाइन : चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या पाठदुखीची समस्या अनेकांना सतावत असल्याचे दिसून येते. जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कमजोर हाडे आणि मांसपेशींवर दाब…

पावसाळ्यात मुलांना संसर्गापासून कसं ठेवावं दूर? अशी घ्या काळजी

रायगड जनोदय ऑनलाईन : पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. हवेतील प्रदुषकांच्या वाढीस हे एक प्रमुख कारण ठरत आहे ज्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मुल आजारी पडण्याची शक्यता वाढते,…

चिकन-मटणला मारा गोळी, या एकाच 20 रूपयांच्या भाजीत ठासून भरलंय प्रोटीन; हाड व सांधा करते लोखंडासारखा टणक

केसांपासून स्नायूंपर्यंत शरीराच्या अनेक भागांसाठी प्रथिने आवश्यक असतात.शरीराच्या वाढीसाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी त्यांची गरज असते. डाळी, दूध, मांस, पोल्ट्री आणि सीफूड हे प्रथिनांचे स्रोत आहेत हे तुम्हाला माहीत असेल, पण…

डायबिटीजच्या रुग्णांनी चुकूनही करू नये ‘या’ 5 भाज्यांचे सेवन, वेगाने वाढते शुगर

रायगड जनोदय ऑनलाइन : मधुमेह (Diabetes) हा एक असा आजार आहे ज्यामध्ये ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढते. ब्लड शुगरचे प्रमाण जास्त असल्याने स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही. ब्लड…

error: Content is protected !!