कामाचा ताप वाचवण्यासाठी तुम्हीही वापरताय ‘फ्रोजन मटार’? आरोग्यावर होतात भलतेच परिणाम
रायगड जनोदय ऑनलाईनसध्याचे जग हे धावपळीचे जग आहे असे म्हटले जाते. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःची प्रगती करण्यामध्ये व्यग्र आहे. यासाठी तो दररोज विविध स्पर्धकांना तोंड देत असतो. अशा स्थितीत सर्वांवरच…
अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात, आरोग्यासाठी अनेक फायदे
रायगड जनोदय ऑनलाईनमहाराष्ट्रातील अनेक भागात अळूची भाजी आवर्जून खाल्ली जाते. कोकणात तर आळूची भाजी प्रसिद्ध आहे. अळूचे फदफदे, आळूच्या पानाच्या वड्या, अळूच्या कंदाची भाजी असे विविध प्रकार बनवून आळू खाल्ली…
महिलांनो ‘या’ समस्या आढळल्यास दुर्लक्ष करू नका
रायगड जनोदय ऑनलाईनमहिला आपल्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेत नसल्याने महिलांमध्ये जास्त आरोग्याच्या समस्या दिसून येतात. संपूर्ण घराची काळजी घेता घेता महिला स्व:ताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याच समस्या नंतर अधिक गंभीर…
पावसाळ्यात खायलाच हव्यात ‘या’ भाज्या, दिसतील फायदेच फायदे
रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळ्यात आरोग्याच्या अनेक तक्रारी भेडसावतात. या दिवसात जीवजंतूंचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं म्हणून सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे साथीचे आजार वाढीस लागतात. रोगराईचं साम्राज्य जास्त असल्याने पावसाळ्यात बाहेरील…
पावसाळ्याच्या दिवसात अवश्य करा मॉर्निंग वॉक, कारण जाणून आनंदी व्हाल
रायगड जनोदय ऑनलाईनमॉर्निंग वॉकसाठी पावसाळा हा सर्वोत्तम काळ आहे. हवामान खेळकर असते आणि एक-दोन पावसाच्या सरी तुमचा अनुभव अधिक आनंददायक बनवतात. पावसाळ्यात मॉर्निंग वॉक का आवश्यक आहे त्याची ६ कारणे…
दररोज नारळ पाणी प्यायल्याने हे पाच आजार दूर होतात, ऑल सिझन होतो फायदा
रायगड जनोदय ऑनलाईनदररोज शहाळ्याचं पाणी प्यायल्याचे अनेक फायदे असतात. नारळाचे पाणी पोषक तत्वांनी भरपूर असते. त्यास आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. नारळाचं पाणी एक खूप चांगले हायड्रेटिंग ड्रींक आहे. ज्यास…
‘या’ ७ कारणांमुळे पोटावर झोपणे आरोग्यासाठी घातक!
रायगड जनोदय ऑनलाईनचांगली झोप आरोग्यासाठी खुप आवश्यक असते. यासाठी आपण कोणत्या स्थितीत झोपतो, हे सुद्धा महत्वाचे ठरते. याचा आरोग्यावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. पालथे म्हणजेच पोटावर झोपल्याने शरीरासाठी घातक ठरू…
पावसाळ्यात ” ऍलर्जीचा ” सामना करताना
रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळा सुरु झाला कि, वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळत. त्यातीलच एक आजार म्हणजे ऍलर्जी. ऍलर्जी झाल्यावर पूर्ण अंगावर लाल गांधी उठतात. आणि अंगाला खूप खाज येते. अशावेळी काय करावे…
हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे
रायगड जनोदय ऑनलाइनहिरवे गवत असेल आणि त्यावर दवाचे थेंब असतील तर हृदय आणि मनाला शांती मिळते. हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने हृदयाला शांती तर मिळतेच शिवाय हृदय निरोगी राहते. सकाळी हिरव्या…
काय आहे कोलीन?, मशरुमपासून अंड्यापर्यंत सर्वात असते, मेंदूचे जणू इंधनच
कोलीन हे चयापचय, न्यूरोट्रांसमीटर संश्लेषण, मेंदूचा विकास आणि अनेक शारीरिक प्रक्रियांसाठी आवश्यक असलेले पोषक द्रव्य आहे. आपले शरीर नैसर्गिकरित्या काही पोषक तत्वे बनवितात, परंतु ते तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा…
