म्हसळा। वैभव कळसम्हसळा नगरपंचायतीमधील सात सदस्यांच्या अनर्हता प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले असून, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अपात्रतेच्या आदेशास तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित…
अलिबाग | सागर पेरेकरअलिबाग तालुक्यातील कुसुंबळे परिसरात घडलेल्या एका खळबळजनक चैन स्नॅचिंग प्रकरणाचा छडा लावण्यात पोयनाड पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात एका १५ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात…
सोमवार, २७ एप्रिल २०२६ मेष राशीप्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. परंतु स्वार्थी व लगेच चिडणाºया व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते – परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप…
आधुनिकतेच्या धावपळीत पारंपरिक पत्रावळ्या आणि द्रोण इतिहासजमा; थर्माकोलचा वापर वाढला धाटाव । शशिकांत मोरेसध्या लग्नघाईचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र, एकेकाळी जेवणावळींची शोभा वाढवणाऱ्या पळस, कुडा आणि मोहाच्या पानांच्या पत्रावळ्या…
राज ठाकरेंचे ‘मिशन २०२९’; कार्यकर्त्यांना मिळणार उभारी, तालुकानिहाय घेणार आढावा धाटाव । शशिकांत मोरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी कंबर कसली असून, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी नव्याने संपर्क…
माणगाव जवळील गारळ गावच्या हद्दीतील घटना; चालक फरार माणगाव । सलीम शेखमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गारळ गावच्या हद्दीत विहान हॉटेलसमोर शनिवारी पहाटे एका भरधाव अज्ञात वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिली. या…
आरोपींच्या अटकेसाठी प्रशासनाला ३० एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम माणगाव । सलीम शेखलोणेरे येथील लॉजवर झालेल्या तरुणीच्या निर्घृण हत्याकांडातील आरोपी अजूनही मोकाट असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज, २५ एप्रिल रोजी गोरेगाव येथे ‘जन-आक्रोश…
मुंबई: राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होत असून, महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची तारीख असल्याने राजकीय…
मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या महायुती सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमधील तीनही पक्षांच्या वाट्याला आलेल्या महत्त्वाच्या मंत्रिपदांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, विशेषतः ‘अर्थ’ खात्यावरून दोन…
रायगड | अमुलकुमार जैनजिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) माणगाव येथे कार्यरत असलेल्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. निलंबितांमध्ये उपनिरीक्षक अविनाश पाटील…