मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावरील नेरळ ते अमन लॉज दरम्यानची नियमित टॉय ट्रेन सेवा १५ जून २०२६ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी तात्पुरती…
सोमवार, १५ जून २०२६ मेष राशीतुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. ज्या लोकांनी आपला पैसा…
धाटाव | शशिकांत मोरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मनसेचे माजी रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रविवारी दि. १४ जून…
श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन-आराठी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यालगत असलेले एक मोठे वडाचे झाड सध्या अत्यंत धोकादायक आणि कोलमडलेल्या अवस्थेत आहे. हे झाड कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने येथील प्रवाशांच्या आणि स्थानिक…
‘पिगिंग’ प्रक्रियेदरम्यान झालेल्या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर उरण | घनश्याम कडूजेएनपीए बंदरातील जेएसडब्ल्यूच्या लिक्विड जेट्टीवर रविवारी सकाळी झालेल्या एका भीषण दुर्घटनेत दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याने उरण परिसरात तीव्र…
माणगाव: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहे. काल रात्री कोलाड ते इंदापूर दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एक दुचाकी घसरून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघे…
१८ वर्षांनंतरही महामार्ग अपूर्ण; यंदाच्या गणपती उत्सवातही चाकरमान्यांचे हाल निश्चित? महाड । मिलिंद मानेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, आता खारपाडा टोल सुरू करून कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ…
आंबेवाडी ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार उघड्यावर; पावसाळ्यापूर्वी साथीच्या आजारांची भीती धाटाव । शशिकांत मोरेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड येथील गोदी नदीच्या पुलावर चिकनची घाण आणि कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याने परिसरात प्रचंड…
शिकारीच्या उद्देशाने झाडलेली गोळी मुलाला लागली; गुन्ह्यात वापरलेली बंदूक जप्त कर्जत । गणेश पवाररायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका अल्पवयीन मुलावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा नेरळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला…
उरण । घनश्याम कडूखासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे सिंगापूर पोर्ट (बीएमसीटी) मधून काही वर्षांपूर्वी कामावरून कमी करण्यात आलेल्या भूमिपुत्र सुरक्षा रक्षकांना पुन्हा रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.…