सणासुदीच्या दिवसात अजिबात वाढणार नाही वजन, फक्त या टिप्स करा फॉलो
रायगड जनोदय ऑनलाईनसणासुदीला सुरुवात होणार आहे. हीच वेळ असते जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र भेटतात आणि भरपूर मज्जा करतात. सणासुदीच्या काळात घरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि यामध्ये गोड…
सकाळी उपाशी पोटी पाण्यासोबत घ्या ‘ही’ एक गोष्ट! पोट साफ होईल, रोगप्रतिकारशक्तीही वाढेल
रायगड जनोदय ऑनलाईनसध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात विविध आजार तोंड वर काढतात. त्यामुळे स्वतःला निरोगी ठेवणे मोठं कठीण काम असतं. कारण या दिवसांमध्ये आपली रोग प्रतिकारक क्षमतादेखील काहीशी मंदावलेली असते.…
पुरुषांनो हृदय जपा..! लहान वयातच हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ? ‘या’ टिप्सच्या मदतीने निरोगी राहा
रायगड जनोदय ऑनलाईनआजकाल आपण बातम्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी ऐकतो, की तरुण मुलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकली किंवा वाचली की आपोआपच मनात एक प्रकारची धडकी भरते,…
कामाचा ताप वाचवण्यासाठी तुम्हीही वापरताय ‘फ्रोजन मटार’? आरोग्यावर होतात भलतेच परिणाम
रायगड जनोदय ऑनलाईनसध्याचे जग हे धावपळीचे जग आहे असे म्हटले जाते. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःची प्रगती करण्यामध्ये व्यग्र आहे. यासाठी तो दररोज विविध स्पर्धकांना तोंड देत असतो. अशा स्थितीत सर्वांवरच…
अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात, आरोग्यासाठी अनेक फायदे
रायगड जनोदय ऑनलाईनमहाराष्ट्रातील अनेक भागात अळूची भाजी आवर्जून खाल्ली जाते. कोकणात तर आळूची भाजी प्रसिद्ध आहे. अळूचे फदफदे, आळूच्या पानाच्या वड्या, अळूच्या कंदाची भाजी असे विविध प्रकार बनवून आळू खाल्ली…
फक्त ‘हे’ एक योगासन तुमच्या 5 समस्या दूर करू शकते, फायदे आणि ते कसे करावे? जाणून घ्या..
आजकालचे धावपळीचे जीवन, त्यात स्वत:ला वेळ देता येत नाही, बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या, लठ्ठपणा, सतत जंकफूडचे सेवन, व्यायामाचा अभाव या गोष्टींमुळे अनेकजणांना विविध आजारांनी ग्रासल्याचं पाहायला मिळत आहे. निरोगी…
महिलांनो ‘या’ समस्या आढळल्यास दुर्लक्ष करू नका
रायगड जनोदय ऑनलाईनमहिला आपल्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेत नसल्याने महिलांमध्ये जास्त आरोग्याच्या समस्या दिसून येतात. संपूर्ण घराची काळजी घेता घेता महिला स्व:ताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याच समस्या नंतर अधिक गंभीर…
पावसाळ्यात खायलाच हव्यात ‘या’ भाज्या, दिसतील फायदेच फायदे
रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळ्यात आरोग्याच्या अनेक तक्रारी भेडसावतात. या दिवसात जीवजंतूंचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं म्हणून सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे साथीचे आजार वाढीस लागतात. रोगराईचं साम्राज्य जास्त असल्याने पावसाळ्यात बाहेरील…
पावसाळ्याच्या दिवसात अवश्य करा मॉर्निंग वॉक, कारण जाणून आनंदी व्हाल
रायगड जनोदय ऑनलाईनमॉर्निंग वॉकसाठी पावसाळा हा सर्वोत्तम काळ आहे. हवामान खेळकर असते आणि एक-दोन पावसाच्या सरी तुमचा अनुभव अधिक आनंददायक बनवतात. पावसाळ्यात मॉर्निंग वॉक का आवश्यक आहे त्याची ६ कारणे…
आला पावसाळा, तब्येत सांभाळा! आजारपणा नको तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
रायगड जनोदय ऑनलाईनमहाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालंय, या ऋतूसोबत विविध आजारपण देखील डोकं वर काढतात, त्यामुळे पावसाळ्यात योग्य आहारासोबत काही विशेष गोष्टींची काळजी घेणं तितकंच आवश्यक असतं. पाऊस म्हटला तर गरमीपासून…