हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे
रायगड जनोदय ऑनलाइनहिरवे गवत असेल आणि त्यावर दवाचे थेंब असतील तर हृदय आणि मनाला शांती मिळते. हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने हृदयाला शांती तर मिळतेच शिवाय हृदय निरोगी राहते. सकाळी हिरव्या…
काय आहे कोलीन?, मशरुमपासून अंड्यापर्यंत सर्वात असते, मेंदूचे जणू इंधनच
कोलीन हे चयापचय, न्यूरोट्रांसमीटर संश्लेषण, मेंदूचा विकास आणि अनेक शारीरिक प्रक्रियांसाठी आवश्यक असलेले पोषक द्रव्य आहे. आपले शरीर नैसर्गिकरित्या काही पोषक तत्वे बनवितात, परंतु ते तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा…
व्हिटॅमिन-डी च्या कमतरतेमुळे वाढू शकतो फॅटी लिव्हरचा धोका, जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी
रायगड जनोदय ऑनलाइन टीमफॅटी लिव्हरची समस्या सामान्यतः खाण्यापिण्यामुळे उद्भवते. आजकाल बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हा आजार तरुणांमध्ये झपाट्याने होताना दिसत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की व्हिटॅमिन डी…
फळांवर मीठ टाकणे आरोग्याच्या दृष्टीने पडू शकते महागात, खाल्ल्याने होऊ शकते नुकसान
रायगड जनोदय ऑनलाइनफळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आंबट-गोड फळे चवीला चांगली असतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारे फळे खायला आवडतात. काहीजण मीठ घालून फळे खातात तर काही रस बनवून. फळांचे छोटे तुकडे करून…
वारंवार थकवा येतोय? व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असू शकतं कारण, या ५ फळांनी पडेल फरक
रायगड जनोदय ऑनलाईनव्हिटॅमिन बी 12 आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी 12 मेंदू आणि चेतापेशींच्या विकासास मदत करते. शरीरात व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात.…
‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे
रायगड जनोदय ऑनलाइनसध्या कोरोना महामारी आणि पाऊस अशा दोन्ही स्थितीत रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे खुप आवश्यक आहे. याकाळात चांगला आहार घेणे खुप आवश्यक आहे. जर रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर आहारात…
दीर्घकाळ आरोग्य कायम राखण्यासाठी ‘ही’ आहेत 5 पोषकतत्व, डाएटमध्ये ताबडतोब करा समावेश
रायगड जनोदय ऑनलाइन टीमआजकाल खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे पुरूषांना आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. पुरुषांच्या पोषणसंबंधी गरजा स्त्रियांपेक्षा भिन्न आहेत. पुरुषांचे टेस्टोस्टेरॉन वाढण्यासाठी या 5 पोषक तत्वांची गरज असते. आज आम्ही त्या…
पावसाळ्यात का वाढतो सांधेदुखीचा त्रास, जाणून घ्या कारणं
रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळ्यामुळे हवामानात बरेच बदल होतात, हवा थंड होते. ज्यामुळे सांधे आणि स्नायूंच्या वेदनांमध्ये वाढ होते. विविध पर्यावरणीय घटक देखील पावसाळ्यातील सांधेदुखीस कारणीभूत ठरु शकतात. जसे की आर्द्रतेतील बदल,…
पावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम
रायगड जनोदय ऑनलाईनप्रत्येक ऋतूत हवामान हे वेगळे असते. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये घ्यायचा आहार हा वेगळा असतो. आणि तस केलं तरच आपलं आरोग्य व्यवस्थित राहते. परंतु पावसाळ्यात आहाराकडे खूप लक्ष द्यावं…
लग्नानंतर महिलांचे वजन का वाढते? जाणून घ्या
रायगड जनोदय ऑनलाईनलग्नांनतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी धडपणाऱ्या महिला मोठ्याप्रमाणात दिसतात. लग्नानंतर वजन वाढण्याची ही समस्या पुरूषांपेक्षा महिलांमध्ये अधिक आहे. लग्नाआधी अतिशय स्लीम आणि फिट असणारी तरूणी लग्नानंतर मात्र जाडजूड…
