उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात
नागरिकांचा शुद्ध पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार; संघर्ष ग्रुपच्या प्रयत्नांना यश सामाजिक कार्यकर्ते अविनाश होळकर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ प्रतिनिधीअलिबाग : उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील…
गेट वे ते मांडवा जलवाहतूक २६ मेपासून बंद
प्रतिनिधीअलिबाग : मांडवा ते गेटवे अशी जलवाहतूक २६ मेपासून बंद राहणार असल्याची माहिती मेरी टाइम विभागाने दिली आहे. याबाबत मेरी टाइम विभागाकडून जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पत्रही देण्यात आलं आहे. त्यामुळे…
महाड आगारात खिडक्यांच्या काचा फुटलेल्या एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत; महामंडळाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
मिलिंद मानेमहाड : महाड एसटी आगाराचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालला असून एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा प्रत्यय आज पाहावयास मिळाला. खिडक्यांच्या काचा तुटलेल्या एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत…
गेल कंपनी उसर कंपनीकडून सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वाहतूक बंदी अधिसूचना जारी
रायगड : गेल कंपनी उसर, ता. अलिबाग या कंपनीकडूनकुरुळ ते उसर अशी सेल(CARGO) ची वाहतूक करण्याकरीता कुरुळ ते उसर कंपनीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दि. 17 मे 2024 रोजी सकाळी…
एसटीने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने अज्ञात चोरट्याने केले लंपास
विश्वास निकमकोलाड : एसटीने प्रवास करणे महिलेला महागात पडले आहे. लालपरीत चोरटे डल्ला मारत असल्यामुळे आता प्रवास करणाऱ्या महिलांच्यात एकच संतापाची लाट उसळली असून महिला प्रवाशांची चिंता वाढली आहे. सदरची…
निकालाआधीच वाघेरे पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकले
घन:श्याम कडूउरण : लोकसभा निवडणुक मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली. मात्र, निवडणूक निकाल लागण्याच्या आधीच मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयाचे बॅनर समर्थकांनी लावले आहेत.…
मित्रानेच केली मित्राच्या मुलाची हत्या
घन:श्याम कडूउरण : एका व्यक्तीने मित्राच्याच दहा वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उरणमधून समोर आली आहे. उरण तालुक्यातील चिर्ले गावात राहणाऱ्या बिंदू राम अजोर (वय 33) यांनी…
महाड शहरात रहदारीच्या ठिकाणी बसवलेले जाहिरात होर्डिंग्ज धोकादायक!
गर्दीच्या ठिकाणी होर्डिंग्ज बसवण्यास परवानगी कोणाची? मिलिंद मानेमहाड : महाड नगरपरिषदेने शहरात जाहिरातीसाठी दिलेल्या ठेकेदाराकडून शहरात नागरी वस्तीत व भर रहदारीच्या ठिकाणी बसवलेले होर्डिंग्ज नागरिकांसाठी धोकादायक बनले आहेत. भर गर्दीच्या…
जमिनमालक शेतकरी कुटूंबाला केंद्रस्थानी ठेवूनच प्रकल्प उभे राहिले पाहिजेत -अतुल म्हात्रे
डोलवी एमआयडीसी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध विनायक पाटीलपेण : एमआयडीसीच्या माध्यमांतून होवू घातलेल्या या विकासाचा केंद्रबिंदु शेतकरी असला तर शेतकऱ्यांचा विकासाला विरोध असणार नाही. किमान 2013च्या भुसंपादन कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा…
रायगडावर अवकाळीचे संकट!
आंबा, काजू बागायतदार अडचणीत तर १२० हेक्टर भातपिकावरही संक्रात सलीम शेखमाणगाव : गेली चार पाच दिवसापासून रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने उग्ररूप धारण केले असून अवकाळी पावसाचा मारा कांही पाठ सोडता…
