• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

माणगाव ट्रॉमा केअर सेंटर अद्याप कागदावरच; नागरिकांमध्ये तीव्र संताप

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय सलीम शेखमाणगाव, दि. २९ : माणगाव शहरात तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ट्रॉमा केअर सेंटरचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे हे केवळ कागदावरील प्रकल्प ठरले आहे.…

ग्रामीण शिक्षकाची शैक्षणिक शिखरावर झेप: दयानंद अंजर्लेकर यांना शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी.

प्रतिनिधीअलिबाग : “केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे” या उक्तीला साजेशी वाटचाल करत रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मेढेखार (तालुका अलिबाग) येथील शिक्षक दयानंद दत्तात्रेय अंजर्लेकर यांनी शिक्षणशास्त्र विषयात…

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक 10 तासांपासून ठप्प, गॅस टँकर उलटल्याने वाहनांच्या रांगा

रत्नागिरी : जिल्ह्यातील हातखंबा गावाजवळ आज पहाटे भीषण अपघातात एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पुलावरून खाली कोसळला. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. खबरदारीचा…

उच्च रक्तदाबाशी संबंधित हे 7 गैरसमज तुम्हाला हानी पोहोचवू शकतात, आजच दूर करा हे गैरसमज

रायगड जनोदय ऑनलाईनआजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठीही वेळ काढता येत नाही. अशा परिस्थितीत ते तणावाचे बळी ठरत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण नक्कीच असतो. कधीकधी ऑफिसच्या कामाच्या…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २९ जुलै २०२५ मेष राशीपूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे परंतु, असे होऊ शकते की, आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही…

राज ठाकरेंचं थेट महाविकास आघाडीच्या खासदाराला पत्र…परखड भूमिकेचं केलं कौतुक

मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना जोर मिळत असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना…

चार खलाशांच्या मृत्यू प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी

घन:श्याम कडूउरण : पावसाळी मासेमारी बंदी असतानाही करंजा येथून बेकायदेशीरपणे समुद्रात गेलेल्या बोटीच्या दुर्घटनेत चार खलाशांचा बळी गेल्याच्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. ही केवळ अपघाती घटना नसून, मत्स्यविभागातील अधिकारी आणि…

हरिहरेश्वर तीर्थक्षेत्री गुळबुंदी लाडवांचा प्रसाद

भाविकांसाठी देवस्थानचा विशेष उपक्रम सुरू गणेश प्रभाळेदिघी : श्रावण महिन्याच्या प्रारंभीच श्री क्षेत्र हरिहरेश्वर देवस्थानने भाविकांसाठी खास उपक्रम सुरू केला असून, पहिल्या श्रावणी सोमवारपासून ‘गुळबुंदी लाडू’ या प्रसादाची विक्री थेट…

विदर्भाची दिव्या देशमुख बनली बुद्धिबळातील विश्वविजेती – कोनेरू हम्पीचा पराभव करून रचला इतिहास

वृत्तसंस्थानवी दिल्ली : भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत विदर्भातील 19 वर्षीय दिव्या देशमुख हिने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. अंतिम फेरीत भारताचीच दुसरी दिग्गज…

धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दुर्गंधीयुक्त दुर्दशा – आरोग्यावर गंभीर परिणाम

शशिकांत मोरेधाटाव, दि. २८ जुलै : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा आणि पसरलेली दुर्गंधी नागरिक, पादचारी व कामगार वर्गाच्या आरोग्यासाठी गंभीर समस्या बनली आहे. रस्त्यालगत…

error: Content is protected !!