मुंबई : नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्ण होऊन एक वर्ष उलटूनही मुंबई पालिकेची निवडणूक जाहीर केली जात नाही. हे सरकार जाणिवपूर्वक निवडणुका लांबणीवर टाकतंय कारण त्यांना पालिकेची तिजोरी रिकामी करायची आहे, असा…
मुंबई : राज्यात मुलींवरील आत्याचाराची मालिका सुरूच आहे. बदलापूर येथील प्रकरण ताजे असतांना तसेच या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलने सुरू असतांना आता मुंबईतील नालासोपारा येथे एक बलात्काराची…
विठ्ठल ममताबादेउरण : गोपाळकाला सण जवळ आला असून सोमवार, दि. २६/८/२०२४ रोजी श्रीकृष्ण जयंती असून मंगळवार, दि. २७/८/२०२४ रोजी गोपाळकाला सण साजरा होणार आहे. या उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू…
अनंत नारंगीकरउरण : बदलापूर शहरातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मविआच्या नेत्यांनी शनिवारी (दि. २४) उरण शहरातील…
विनायक पाटीलपेण : समाजातील गोरगरीब घटकांसाठी सदैव कार्य करण्यासाठी व समाजातील अंधश्रद्धा, स्त्रीशशक्तीकरण, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा अनेक निगडित गोष्टींना न्याय देण्यासाठी नव्याने सुरू केलेल्या तिरंगा फाउंडेशन पेणच्या…
विनायक पाटीलपेण : अखिल रायगड जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघाची सभा अभिमन्यू गावंड उरण तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आगरी समाज विकास मंच पेण येथे संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी…
सोमवारी होणार राजांच्या पुतळ्याचे आगमन स्वागताची जय्यत तयारी, शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण शशिकांत मोरेधाटाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपत्री शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे प्रत्येक शहरातलं एक धगधगतं ठिकाण असतं. रोह्याच्या कुंडलिका…
हलगर्जीपणे वाहन चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल गणेश पवारकर्जत : दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी गुंडगे येथील सोमजाई इंटरप्राईजेस येथील साईटवरील कामगारांना दैनंदिन वापरासाठी व पिण्याचे पाणी घेऊन येणार्या टॅंकरखाली सापडुन…
लाडक्या बहिणींची बँकेत फेऱ्या मारून होते हेळसांड! तणाव कमी करण्यासाठी पैसे बँकेत जमा झालेल्या लाडक्या बहिणींची यादी नोटीस बोर्डवर लावा; महिलांची मागणी विश्वास निकमकोलाड : राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी…
मिलिंद मानेमहाड : राज्यातील महायुती सरकारने चालू केलेली महत्त्वकांशी लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर घटनेचे राजकारण करून अशांतता निर्माण करण्याचा महाविकास आघाडीच्या खेळीला नागरिकांनी बळी पडू नये…