नागोठणे पोलिसांची धडक कारवाई, दोन गावठी दारूच्या भट्ट्या केल्या उध्वस्त
किरण लाडनागोठणे : नागोठणे पोलिस स्टेशन हद्दीतील कालकाई, चेराठी भागातील जंगल परिसरात धाड टाकुन नागोठणे पोलिसांनी दोन हातभट्ट्या उध्वस्त करीत हजारो रुपये किंमतीची गावठी दारु नष्ट केली आहे. नागोठणे पोलीस…
जिल्हाप्रमुखाने कार्यकर्त्याला शिवी दिल्याने राडा, सुषमा अंधारेंनी सांगितला स्टार्ट टू एंड घटनाक्रम
बीड: बीडमधील महाप्रबोधन यात्रा काही तासांवर आली असतानाच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे या…
नागोठणे शहरात शनिजयंती उत्सवाचे भव्य आयोजन
किरण लाडनागोठणे : शहरात सालाबादप्रमाणे शनिजयंती उत्सवाचे आयोजन वैशाख वद्य अमावस्या शुक्रवार, दि. १९ मे २०२३ रोजी श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात केले आहे. दरवर्षी नागोठणे शहरात श्री जोगेश्वरी माता…
काळजी घ्या! पुढील पाच दिवस घराबाहेर पडणं टाळा; सूर्य आग ओकणार
मुंबई : उन्हाळ्याला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर काही काळ राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं. त्यानंतर आता पुन्हा उन्हाचा ताप वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे…
श्रीवर्धनमध्ये जलजीवन योजनेत कोटींचा चुराडा
• कोटींची योजना तरीही डोक्यावर हंडा• नागलोली, चिखलप ग्रामपंचायतच्या गावांची बिकट अवस्था संजय प्रभाळेदिवेआगर : श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत गेल्या दोन वर्षापासून ५५ जलजीवन मिशन योजना पूर्ण होत आहेत. यामध्ये…
शिवडी-न्हावा शेवा लिंकवर ८ टोल नाके
घनःश्याम कडूउरण : मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी करणार्या शिवडी-न्हावा शेवा या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाातील पथकर नाके उभारण्याची तयारी एमएमआरडीएने सुरु केली आहे. असे ८ पथकर नाके…
जयंत वाघ यांची रोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपाध्यक्ष पदी निवड
किरण लाडनागोठणे : शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणारे साहित्य व त्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये अडीअडचणीला मदत करणारी शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची संस्था म्हणजे रोहा तालुक्यातील रोहा कृषी उत्पन्न बाजार समिती. या समितीच्या उपाध्यक्ष पदी…
जीवनशैलीमुळे कीटकनाशकांपेक्षा कॅन्सरचा मोठा धोका : तज्ज्ञ
पंजाबला देशाची कर्करोगाची राजधानी म्हणून लेबल लावणे चुकीचे आहे कारण राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत जीवनमान आणि अपेक्षेची गुणवत्ता खूपच चांगली आहे, असे तज्ञांनी सांगितले. ते म्हणाले की जीवनशैली हा कीटकनाशकांपेक्षा मोठा…
मान्सूनचे आगमन उशिरा होत आहे. याचा अर्थ काय, प्रभाव: 5 टेकवे
मे महिना उजाडला ही जवळपास प्रत्येक जण पावसाची आतुरतेने वाट पाहतो, भारतामध्ये पहिला मान्सून केरळमध्ये दाखल होतो, यानंतर त्याच्या प्रवासाला सुरूवात होते, यंदा भारतात मान्सून कधी दाखल होणार, याबाबत पुणे…
विक्रम वेध
नाही, हृतिक रोशन, चित्रपट खूप ‘सेरेब्रल’ नाही, तो फक्त गोंधळलेला आहे काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत हृतिक रोशनने सुचवले की त्याचा नवीन चित्रपट विक्रम वेध 'बॉक्स ऑफिसवर अजिबात चालला नाही' याचे…
