• Thu. Apr 17th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Uncategorized

  • Home
  • दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाची बाजी

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाची बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. कोकण विभागाने निकालाने…

धारदार शस्त्र हातात धरून प्रदर्शन करणाऱ्या तरुणावर कारवाई

मिलिंद मानेमहाड : शहराजवळील किंजळघर येथे एक तरुण धारदार शस्त्र हातात घेऊन गावात दहशत वाजवण्याच्या उद्देशाने फिरत असताना महाड शहर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे. मंगळवार, दि.…

श्रीवर्धनमधील जलशुद्धीकरण योजना रखडल्या!

शुद्ध पाणी पुरवठा होणार कधी? तालुक्यातील बौद्धवाडीवरील महिलांची विचारणा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटक यांच्यासाठी उपयोजना अंतर्गत जलशुध्दीकरण होऊन मिळणाऱ्या पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. वर्षभर…

राष्ट्रवादीचा नव्हे तर महायुतीचा खासदार म्हणून निर्वाचित होणार -सुनील तटकरे

माणगावात महायुतीच्या दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकारी यांचा मेळावा उत्साहातरायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरेंना निवडून आणण्याचा निर्धार सलीम शेखमाणगाव : रायगड लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर माणगाव कुणबी भवन येथे सोमवार,…

म्हसळा शहराच्या ४३ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे १७ फेब्रुवारी रोजी अजित पवार यांच्या हस्ते भूमिपुजन

वैभव कळसम्हसळा : म्हसळा नगरपंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरीकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने खासदार सुनील तटकरे, महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे…

महादेव कोळी, डोंगर कोळी आदिवासी समाजाने संघटित होणे गरजेचे -महादेव दिवेकर

महादेव कोळी, डोंगर कोळी आदिवासी समाज भव्य मेळावा उत्साहात संपन्न वार्ताहरतळा : रायगड जिल्ह्यात आपला महादेव कोळी, डोंगर कोळी समाज संख्येने किती आहे हे पाहण्यापेक्षा संघटित किती आहे हे महत्वाचे…

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतला पुनाडे आठगाव जलजीवन योजनेच्या कामांचा आढावा

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात विविध ठिकाणी जलजीवन योजनेची कामे सूरू असून ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे ही कामे अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत पडलेली आहेत. उरण तालुक्यातील पुनाडे धरणातून या भागातील ८ गावांसाठी सुमार…

हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र मार्गावर खड्डे!

हरिहरेश्वर येथील खड्ड्यांमुळे पर्यटक व स्थानिकांची नाराजी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्वरची जगाच्या नकाशावर प्रसिद्ध धार्मिक स्थळ अशी खास ओळख आहे. त्यामुळे येथील पुरातन मंदिरात भाविकांची व वर्षभर…

जलद रेल्वे गाड्या माणगावात थांबणार!

रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश, साऊथ सह कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा सलीम शेखमाणगाव : कोकण रेल्वे मार्गावरील दक्षिण रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव रेल्वे स्थानकावरून अनेक लांब पल्ल्याच्या…

करंजा टर्मिनलमधून कोळशाची वाहतूक; मच्छीमार संकटात

घन:श्याम कडूउरण : करंजा टर्मिनल अँड लॉजिस्टिक प्राय. लि कंपनी (जेट्टी) करंजा येथून खाडीमधून बार्ज (मालवाहतूक जहाज) मधून लाखो टन कोळसा उतरवला जातो आहे. त्यानंतर या जेट्टीतून हा माल दुसरीकडे…

error: Content is protected !!