• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्या अबु आझमींचे एकमताने निलंबन; औरंगजेबबद्दलचं विधान भोवलं

औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्या अबु आझमींचे एकमताने निलंबन; औरंगजेबबद्दलचं विधान भोवलं

मुंबई : अबु आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना अधिवेशन काळात निलंबन करावे, असा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अबु आझमी यांचे फक्त निलंबन…

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

मुंबई : गेली तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते. त्यांचा राजकीय वरदहस्त असल्याने हे घडलं असा थेट आरोप होत होते. काल संतोष देशमुख…

शिंदेंचे आमदार फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर थांबले, पण गेट बंदच; भेट न घेताच परतले

मुंबई : शिंदेंच्या आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट नाकारल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर थांबले होते. मात्र, त्यांना बंगल्यात प्रवेश…

शिंदे गटाच्या शाखेमध्ये रंगली दारूपार्टी; शाखाप्रमुख, उपविभागप्रुख सगळ्यांच्या हातात दारुचे ग्लास (Video)

मुंबई : मुंबईतील चेंबूरमध्ये शिवसेना शाखेमध्ये दारूपार्टी रंगल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून सुनिल प्रभू यांनी टीका केली आहे. शिवसैनिकांसाठी शाखा हे मंदिर आहे. अशा मंदिरात हे दारू…

ठाकरे शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक, उद्धव ठाकरेंनी खासदारांना काय सांगितलं?

मुंबई : राज्यात 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार असल्यानं विरोधी पक्षनेते पदावर ठाकरेंच्या सेनेकडून दावा करण्यात येत आहे. यामध्ये तीन जणांची नावं समोर…

पत्नीनं मुलगा आणि मित्राच्या मदतीनं काढला नवऱ्याचा काटा; भांडणाला कंटाळून खून केल्याची दिली कबूली

नवी मुंबईतील उलवे नोडमधील घटना नवी मुंबई : सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीनं पतीचा आपला मुलगा आणि मित्राच्या मदतीनं खून केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील उलवे परिसरात घडला आहे. पतीच्या खून…

शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता..! महाराष्ट्रात मोठ्या उलथापालथीचे संकेत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास येत असल्याने राज्यात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष…

“हिंमत असेल तर नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा”, बच्चू कडू यांचं मोठं विधान

मुंबई : दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. तीन दिवस झालेल्या या संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांनी मोठा प्रतिसाद दिला. पण या साहित्य संमेलनात…

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची; ‘स्कूल बसेस’ साठी लागू होणार नियमावली : प्रताप सरनाईक

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या…

चाकरमान्यांसाठी खुशखबर! होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या 28 स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई : शिमग्याला कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी प्रत्येक चाकरमानी डिसेंबरपासूनच ट्रेन तसेच बसच्या तिकीट बूक करण्याच्या धावपळीला लागतो. होळीदरम्यानच्या सर्व नियमित गाड्या रिग्रेट झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेनासे…

error: Content is protected !!