• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Lifestyle

  • Home
  • श्रावणात बनवा खमंग -खुसखुशीत स्पेशल उपवासाचे बटाटे वडे, वाचा रेसिपी

श्रावणात बनवा खमंग -खुसखुशीत स्पेशल उपवासाचे बटाटे वडे, वाचा रेसिपी

व्रत- वैकल्याचा म्हणजे, श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात खास करून स्त्रिया आणि मुली भगवान शंकराची पुजा करतात. या व्रतादरम्यान केल्या जाणाऱ्या उपवासाचेही महत्व अधिक आहे. सामान्य महिला उपवासासाठी…

हार्मोन्स खूश असतील, तर शरीर राहिल तंदुरुस्त, रोज खा या गोष्टी

आपल्या शरीरात हार्मोन्सची भूमिका महत्त्वाची असते. शरीरात हार्मोन्समध्ये सतत बदल होत असतात. त्याच वेळी, ते पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक वेगाने बदलतात. हार्मोन्सच्या बदलाचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते,…

आपल्या लाईफस्टाइलमध्ये समाविष्ठ करा 4 चांगल्या सवयी, वृद्धत्वात सुद्धा कमजोर होणार नाहीत हाडे; वेदनांपासून होईल सुटका

शरीराला ताकद हाडांमधून येते. मजबूत हाडे (Bones) असल्‍याने चांगली मुद्रा राहते. म्हणूनच त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाढत्या वयाबरोबर हाडेही कमकुवत होतात. त्यामुळे सांधेदुखी आणि हाडदुखी (Arthritis And Bone…

Jioचा धमाका ! २० हजार पेक्षाही स्वस्त लॅपटॉप लाँच, जाणून घ्या JioBook 4Gचे फीचर्स

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीने आज मार्केटमध्ये स्वस्त आणि मस्त लॅपटॉप लाँच केला आहे. Reliance JioBook हा 4G इनेबल्ड लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये असे कित्येक फीचर्स आहेत, जे महागातील…

व्हॉट्सअ‍ॅपवर +92, +84, +62 या नंबरवरुन कॉल येत असतील तर व्हा सावध! दुर्लक्ष करणं ठरेल मोठी चूक

व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून केवळ टेक्स्ट मेसेज नाही, तर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलही करता येतात. मात्र, या फीचर्सचा गैरफायदा देखील घेतला जातो. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर अशाच…

गतहारी अमावास्या म्हणजे काय? जाणून घ्या, पद्धत, परंपरा व मान्यता

आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू झाला आहे. चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्या साजरी केली जाते. सन २०२३ मध्ये आषाढ अमावास्या सोमवारी येत असल्यामुळे ती सोमवती अमावास्या म्हणून विशेषत्वाने…

जीवनशैलीमुळे कीटकनाशकांपेक्षा कॅन्सरचा मोठा धोका : तज्ज्ञ

पंजाबला देशाची कर्करोगाची राजधानी म्हणून लेबल लावणे चुकीचे आहे कारण राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत जीवनमान आणि अपेक्षेची गुणवत्ता खूपच चांगली आहे, असे तज्ञांनी सांगितले. ते म्हणाले की जीवनशैली हा कीटकनाशकांपेक्षा मोठा…

error: Content is protected !!