• Wed. Mar 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • जिल्ह्यात बारावीचा निकाल ९४.६६ टक्के; मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त

जिल्ह्यात बारावीचा निकाल ९४.६६ टक्के; मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त

अमुलकुमार जैनअलिबाग : विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरची दिशा ठरविणार्‍या बारावी परिक्षेचा निकाल‌ सोमवारी (दि. ५) ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९४.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागिल वर्षाच्या तुलनेत ०.१७…

कर्नाळा खिंडीत खासगी बसचा भीषण अपघात; एका प्रवाशाचा मृत्यू , दोन गंभीर

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंडीत रविवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबई उपनगरातील बोरिवली येथून ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी बस (क्र. एमएच 47, वाय…

वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश ठाकूर यांची राष्ट्रीय सरपंच संघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

विनायक पाटीलपेण : तालुक्यातील वाशी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश शंकर ठाकूर यांची राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत राज व्यवस्थेच्या…

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कबड्डी स्पर्धेत नवयुवक खिडकी संघ विजयी

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : झुंझार युवक मंडळ पोयनाड ह्या संस्थेच्या ६३व्या वर्धापनदिनानिमित्त दि. १ मे २०२५ रोजी आयोजित व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण (माजी अध्यक्ष-झुंझार युवक मंडळ…

जलजीवन योजना सपशेल फेल! (पाणी टंचाईच्या झळा – भाग ३)

मिलिंद मानेमहाड : महाराष्ट्रात दर पाच वर्षांनी एक योजना पिण्याच्या पाण्यासाठी तयार होते. अब्जावधी रुपये या योजनांवर खर्च होतात. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यावर शासकीय योजनांचा पाऊस पडला आणि जलजीवन योजना या…

मुंबई-गोवा महामार्गावर टँकरची कारला जोरदार धडक

विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कुंडलिका नदीवरील पुलाच्या पुढे कोलाड नजीक जुन्या पोलिस स्टेशनजवळ टँकरची कारला जोरदार धडक बसल्याने अपघात घडला. शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी…

पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील सुखरुप परतले

वार्ताहरपनवेल : जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले पनवेल तालुक्यातील कामोठे येथील रॉयल हेरिटेज अपार्टमेंट मधील सुबोध पाटील सपत्नीक सुखरुप घरी परत आले आहेत. त्यावेळी त्यांच्या सोसायटीमधील नागरिकांनी…

उरण तालुक्यात मध्यरात्री जोरदार ‘कोंम्बिंग ऑपरेशन’

पोलिसांची गुन्हेगारांवर करडी नजर अनंत नारंगीकरउरण : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून नवीमुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार उरण पोलिसांनी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवून तालुक्यातील अनेक भागात मध्यरात्री जोरदार कोंम्बिंग…

माणगावकर घेणार मोकळा श्वास!

वायू प्रदुषणातून होणार मुक्तता, कचऱ्याच्या विल्हेवाटीस प्रारंभ नागरिकांनी मानले आभार सलीम शेखमाणगाव : शहरातील दत्त नगर परीसरातील आदिवासी आश्रमशाळेजवळील डम्पिंग ग्राऊंडला आग लागून वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाला होता. माणगाव…

पिण्याच्या पाण्यासाठी पाळीव आणि वन्य पशु पक्षी व्याकुळ! (पाणी टंचाईच्या झळा – भाग २)

वन्य आणि पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याबाबत कोणतीच उपाययोजना नाही मिलिंद मानेमहाड : पिण्याच्या पाण्याची गरज केवळ मानवालाच नसून निसर्गातील प्रत्येक जीवाला पाण्याची गरज आहे. महाड तालुक्यात ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे…

error: Content is protected !!