• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • साहित्यिक रमेश धनावडे यांच्या ‘असेच काहीतरी’ या पुस्तकाचे प्रकाशन!

साहित्यिक रमेश धनावडे यांच्या ‘असेच काहीतरी’ या पुस्तकाचे प्रकाशन!

प्रतिनिधीअलिबाग : सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश धनावडे यांच्या ‘असेच काहीतरी’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक ए.के. शेख, ज्येष्ठ साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा संपर्कप्रमुख एल.…

माणगाव एस. एस. निकम ज्युनिअर सायन्स कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के

सकीना सनगे ८३.५ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम, उज्वल यशाची परंपरा कायम सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवार, दि.…

रेल्वेच्या धडकेने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पेण येथील अंतोरे रेल्वे ब्रिज जवळ घडला अपघात अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. सुखसागर सोसायटी, चिंचपाडा, पेण येथे राहणारे पोलिस कर्मचारी रुपेश पांडुरंग…

जे. एम. म्हात्रे यांचा शेकापला अखेरचा ‘लाल सलाम’!

जे. एम. म्हात्रे, प्रीतम म्हात्रे ७ मे रोजी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार पत्रकार परिषदेत दिली माहिती घन:श्याम कडूउरण : ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे आणि युवा नेते प्रीतम म्हात्रे…

बोर्ली पंचतन विद्यालयाचा निकाल 72.90 टक्के; विज्ञान विभागाचा 100 टक्के निकाल

अभय पाटीलबोर्ली पंचतन : येथील जनता शिक्षण संस्था संचालित श्री. नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्ली पंचतन, श्रीवर्धन विद्यलयाचा एचएचसी परीक्षा फेब्रुवारी 2025चा एकूण निकाल 72.90% इतका लागला आहे. विद्यालयात प्रथम…

जिल्ह्यात बारावीचा निकाल ९४.६६ टक्के; मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त

अमुलकुमार जैनअलिबाग : विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरची दिशा ठरविणार्‍या बारावी परिक्षेचा निकाल‌ सोमवारी (दि. ५) ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९४.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागिल वर्षाच्या तुलनेत ०.१७…

कर्नाळा खिंडीत खासगी बसचा भीषण अपघात; एका प्रवाशाचा मृत्यू , दोन गंभीर

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंडीत रविवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबई उपनगरातील बोरिवली येथून ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी बस (क्र. एमएच 47, वाय…

वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश ठाकूर यांची राष्ट्रीय सरपंच संघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

विनायक पाटीलपेण : तालुक्यातील वाशी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश शंकर ठाकूर यांची राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत राज व्यवस्थेच्या…

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कबड्डी स्पर्धेत नवयुवक खिडकी संघ विजयी

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : झुंझार युवक मंडळ पोयनाड ह्या संस्थेच्या ६३व्या वर्धापनदिनानिमित्त दि. १ मे २०२५ रोजी आयोजित व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण (माजी अध्यक्ष-झुंझार युवक मंडळ…

जलजीवन योजना सपशेल फेल! (पाणी टंचाईच्या झळा – भाग ३)

मिलिंद मानेमहाड : महाराष्ट्रात दर पाच वर्षांनी एक योजना पिण्याच्या पाण्यासाठी तयार होते. अब्जावधी रुपये या योजनांवर खर्च होतात. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यावर शासकीय योजनांचा पाऊस पडला आणि जलजीवन योजना या…

error: Content is protected !!