• Mon. Aug 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • श्रीवर्धनमध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त; १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे ताब्यात

श्रीवर्धनमध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त; १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे ताब्यात

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधित पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एसटी स्टँड परिसरात टाकलेल्या छाप्यात वाहनासह एकूण १ लाख ६० हजार ६६०…

खेळण्यातील चुंबक गिळल्याने चिमुरड्याच्या आतड्याला छिद्रे; तातडीच्या शस्त्रक्रियेने वाचले प्राण

डॉ. सतेज म्हसकर यांच्या प्रसंगावधानामुळे दोन वर्षांच्या बालकाला नवजीवन! कोलाड । विश्वास निकमखेळण्यातील दोन लहान चुंबक गिळल्यामुळे एका दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या आतड्यांना गंभीर छिद्रे पडून त्याची प्रकृती अचानक चिंताजनक झाल्याची…

वर्ष उलटले तरी भरपाईची प्रतीक्षा; श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी हवालदिल

श्रीवर्धन । अनिकेत मोहितगेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामेही पूर्ण झाले; मात्र तब्बल वर्ष उलटून…

उरणमध्ये बंदीकाळात अवैध मासेमारी; बोटीवरील खलाशी बेपत्ता

उरण । अनंत नारंगीकरपावसाळी मासेमारीवर बंदी असतानाही उरण परिसरात अवैध मासेमारीचे सत्र सुरूच असून, यादरम्यान आवरे गावातील एक खलाशी समुद्रात बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. संगम भार्गव गावंड…

उरणमध्ये शेकडो कामगार, महिला, शेतकऱ्यांचा रोष; ‘मोदी सरकार चले जाव’च्या घोषणा देत तहसीलदार कचेरीवर विराट मोर्चा

उरण । अनंत नारंगीकरकामगार संहिता रद्द करा, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, वाढती महागाई कमी करा आणि विरार-अलिबाग कॉरिडोअर बाधितांना योग्य मोबदला द्या, या प्रमुख मागण्यांसाठी आज उरणमध्ये कामगार, महिला, शेतकरी…

४० वर्षांचा संयम संपला! पुनर्वसनाच्या जमिनीसाठी नवीनशेवा व हनुमान कोळीवाडा एकत्र; १५ ऑगस्टपासून JNPA समोर बेमुदत धरणे आंदोलन

उरण । घन:श्याम कडूगेल्या चार दशकांपासून केवळ आश्वासनांवर बोळवण करून पुनर्वसनाच्या नावाखाली गावकऱ्यांना झुलवत ठेवणाऱ्या प्रशासनाविरोधात आता नवीनशेवा आणि हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांनी एल्गार पुकारला आहे. “आता कागदावरचा हक्क…

‘तिसरी मुंबई’विरोधात १२४ गावांतील शेतकरी आक्रमक; १५ ऑगस्टला कोकण भवनावर लाक्षणिक उपोषण

घनःश्याम कडूउरण : ‘तिसरी मुंबई’ या प्रकल्पाच्या नावाखाली उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील १२४ गावांतील जमिनी हडपून स्थानिक भूमिपुत्रांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.…

भूमिपुत्र संघटनेचा गालसुरे हायस्कूलमध्ये अभिनव उपक्रम; श्रीवर्धन तालुक्यात कौतुक

श्रीवर्धन | अनिकेत मोहीतपर्यावरण संवर्धनाची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी आणि वृक्षांचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजावे, या उद्देशाने भूमिपुत्र संघटना – श्रीवर्धन यांच्या वतीने गालसुरे हायस्कूल, गालसुरे येथे शालेय…

माणगाव तालुका आदिवासी भवनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

आदिवासी समाजाची ही वास्तू ‘चालती-बोलती’ असावी : खा. सुनील तटकरे ​माणगाव | सलीम शेखआदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी या वास्तूत विविध उपक्रमांचे आयोजन व्हावे. माणगावमधील हे आदिवासी भवन…

​‘पक्ष-चिन्ह चोरले; आता रामाच्या देणग्यांवर डल्ला?’

उरणमध्ये आमदार भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल‘; श्रीरामच भाजपचा अहंकार संपवतील’ ​उरण | घनश्याम कडूशिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह पळवून सत्ता मिळविणाऱ्या भाजपला आता राम मंदिराच्या देणग्यांवरूनही जनतेच्या सवालांना सामोरे जावे लागत…

error: Content is protected !!