• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: December 2024

  • Home
  • आजारातून सुटका झाली अन् समुद्राने गिळलं!

आजारातून सुटका झाली अन् समुद्राने गिळलं!

नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेलं संपूर्ण आहेर कुटुंब काळाच्या पडद्याआड घनःश्याम कडूउरण : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणार्‍या निलकमल फेरी बोटला एक सुसाट स्पीड बोटीने धडक दिली. या अपघातात नौदलाच्या…

नीलम गोऱ्हे शिवसेना सोडणार? राजकीय भूकंपाचे संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये जाण्याची शक्यता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या…

पत्नीने खर्चासाठी पाचशे रुपये दिले नाही म्हणून पतीची गळफास घेवुन आत्महत्या

कर्जत तालुक्यातील बोपेले येथील घटना अमुलकुमार जैनरायगड : कर्जत तालुक्यातील बोपेले येथे पत्नीने खर्चासाठी पाचशे रुपये दिले नाही म्हणून पती शशांक शाम गायकर (वय ४४, रा. फ्लॅट नं. २०५ एनकारीष…

सुवर्णसंधी! महानिर्मितीमध्ये ८०० पदांची भरती! तब्बल ३५,५५५ रुपये वेतन

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजेच महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ पदावर भरती केली जाणार आहे. या साठी जाहिरात काढण्यात आली असून…

आम्ही जणू आमच्या मृत्यूचं व्हिडिओ शूटिंग करत होतो…; बोट अपघातातून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरारक अनुभव

मुंबई : गेट वे ऑफ इंडियासमोर समुद्रात नौदलाची स्पीड बोट अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि पर्यटकांनी भरलेल्या बोटीला धडकली. बुधवारी सायंकाळी झालेल्या या दुर्घटनेत तीन खलाशांसह तेरा जणांचा मृत्यू झाला. बचावकार्यात…

माणूस जगणार, कॅन्सर हरणार! रशियानं कॅन्सरवर बनवली लस! नव्या वर्षापासून नागरिकांना मोफत देणार

रायगड जनोदय ऑनलाईनजगात विविध दुर्धर आजार आहेत. यात कर्करोग हा गंभीर आजार असून या आजारावर कोणतेही औषध नाही. जगभरात कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढत आहे. दरवर्षी लाखों नागरिक या आजाराने जीव गामावत…

Mumbai Boat Accident | नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा

मुंबईः ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या ‘स्पीड बोट’ने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक…

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका जास्त का असतो? जाणून घ्या रक्तदाब वाढण्यामागील कारणे

रायगड जनोदय ऑनलाईनहिवाळ्यात तापमान कमी होते आणि त्यामुळे आपला रक्तदाब वाढतो. प्रौढांसाठी सामान्य रक्तदाबाची पातळी ही १२०/८० (mmhg) पेक्षा कमी असते. पहिला आकडा हा सिस्टोलिक दाब (हृदयाचे ठोके सुरू असताना…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १९ डिसेंबर २०२४ मेष राशीआज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मुलीचे आजारपण तुमचा मूड खराब करु शकते.…

गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

error: Content is protected !!