• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: May 2025

  • Home
  • शस्त्रसंधीनंतर बलूच आर्मीची भारताला अपील, पाकिस्तानमधील दहशतवाद संपवणार!

शस्त्रसंधीनंतर बलूच आर्मीची भारताला अपील, पाकिस्तानमधील दहशतवाद संपवणार!

नवी दिल्ली : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची नऊ तळ उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव…

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल, मुंबईचा निकाल 95.84 टक्के

मुंबई : आज मंगळवारी, १३ मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ. १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल ९४.१०% लागला आहे.…

‘नो पीयूसी सर्टिफिकेट, नो पेट्रोल-डिझेल’

मुंबई : महाराष्ट्र सरकारनं पर्यावरण रक्षणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच राज्यात ‘नो पीयूसी, नो इंधन’ हे नवे धोरण लागू होणार असून, वाहनचालकांकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC Certificate) नसेल, तर…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १५ मे २०२५ मेष राशीकार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. सतत हसतमुख अशा…

पेणच्या मोसिनला नवी मुंबईतून अटक; देशविरोधी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट भोवली

विनायक पाटीलपेण : भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेणमधील मोसीन मुजावर या युवकाने देशविरोधी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर वायरल केली होती. यामुळे पेणमधील सर्व…

उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार दहावी बोर्डाचा निकाल!

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दहावी बोर्डाचा निकाल उद्या लागणार आहे. उद्या मंगळवारी दुपारी 1 वाजता दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. निकाल…

आमदार रोहीत पवार उद्या रायगड दौऱ्यावर

जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा आढावा व स्पर्धेचे करणार उद्घाटन क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार सोमवार, दिनांक १२ मे रोजी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग स्पर्धेच्या…

100 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानचे 40 जवानही ठार, ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल भारतीय लष्कराचा खुलासा

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर किती यशस्वी झालं हे सांगण्यासाठी भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायूदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला…

अलिबाग तालुक्यात राजकीय नेत्याच्या चालकाचा प्रताप!

गावातील महिलेला घरात शिरून मिठी मारीत केला विनयभंग अमुलकुमार जैनअलिबाग : राज्यातील सत्ताधारी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी याच्या वाहन चालकाने अलिबागपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावातील महिलेच्या घरात कोणीही नसताना शिरून…

इंदापूर येथे दोन टेम्पोचा अपघात; आठ जण जखमी

सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर येथील डायव्हरजनजवळ आयशर टेम्पो व छोटा टेम्पोत यांच्यात अपघात होऊन ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पोलिस…

error: Content is protected !!