मुंबई : महाराष्ट्रात उत्सव, सण आणि धार्मिक कार्यक्रमांच्या सजावटीत वापरली जाणारी प्लॅस्टिक फुलं आता सरकारच्या लक्षात आली आहेत. या कृत्रिम फुलांमुळे शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलशेतीवर गंभीर परिणाम होत असल्याने राज्य शासनाने…
मुंबई : विधान परिषदेच्या सभागृहात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले, जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंना जाहीररित्या सत्तेत येण्याचा स्कोप असल्याचे सूचित केले. अंबादास दानवे…
राजाराम पाटीलउरण-रायगड८२८६०३१४६३ लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुका कोणत्याही असोत…महाराष्ट्रात इतरत्र शासन काहीना काही देण्याच्या घोषणा करते. नवी मुंबईत मात्र जमिनी, घरे जबरदस्तीने ताब्यात घेण्यासाठीच, शासन सिडकोच्या माध्यमातून नोटीस काढते. १३ जुलै…
घन:श्याम कडूउरण : खड्ड्यांनी भरलेल्या आणि जनतेच्या नाकीनऊ आणलेल्या खोपटा-कोप्रोली रस्त्याच्या दुरवस्थेवर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला झुकावं लागलं. गेली दोन वर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या…
सलीम शेखमाणगाव : तळाशेत केंद्रातील उपक्रमशील जिल्हा परिषदेच्या कोल्हाण येथील शाळेत दि. 14 जुलै रोजी हस्ताक्षर व सुलेखन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस मार्गदर्शन सुप्रसिद्ध सुलेखनकार चंदन तोडणकर यांनी केले.…
घनःश्याम कडूउरण : रायगड जिल्ह्यातील द्रोणागिरी नोडमधील सेक्टर ५० येथील स्काय सिटीतील ‘अनंत कॉर्नर’ इमारतीमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. १५ जुलै रोजी दुपारी २ वाजता दीपराज चंद्रकांत ठाकूर यांच्या…
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग, ता. १६ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुढील ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात महिलांसाठी प्रथमच क्रिकेट पंच प्रशिक्षण व परीक्षेचे आयोजन केले जात आहे. लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक स्वरूपात…
अमूलकुमार जैनरायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने काल सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलिस स्टेशन हद्दीतील भाताण बोगद्याजवळ हा अपघात घडला असून चार जण…
बुधवार, १६ जुलै २०२५ मेष राशीतुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा…
सलीम शेखमाणगाव, ता. १५ जुलै : माणगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ७४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २०२५ ते २०३० कालावधीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम माणगाव तहसील कार्यालयात पार पडला. या आरक्षणानुसार ५० टक्के…