• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Uncategorized

  • Home
  • राष्ट्रवादीचा नव्हे तर महायुतीचा खासदार म्हणून निर्वाचित होणार -सुनील तटकरे

राष्ट्रवादीचा नव्हे तर महायुतीचा खासदार म्हणून निर्वाचित होणार -सुनील तटकरे

माणगावात महायुतीच्या दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकारी यांचा मेळावा उत्साहातरायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरेंना निवडून आणण्याचा निर्धार सलीम शेखमाणगाव : रायगड लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर माणगाव कुणबी भवन येथे सोमवार,…

म्हसळा शहराच्या ४३ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे १७ फेब्रुवारी रोजी अजित पवार यांच्या हस्ते भूमिपुजन

वैभव कळसम्हसळा : म्हसळा नगरपंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरीकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने खासदार सुनील तटकरे, महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे…

महादेव कोळी, डोंगर कोळी आदिवासी समाजाने संघटित होणे गरजेचे -महादेव दिवेकर

महादेव कोळी, डोंगर कोळी आदिवासी समाज भव्य मेळावा उत्साहात संपन्न वार्ताहरतळा : रायगड जिल्ह्यात आपला महादेव कोळी, डोंगर कोळी समाज संख्येने किती आहे हे पाहण्यापेक्षा संघटित किती आहे हे महत्वाचे…

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतला पुनाडे आठगाव जलजीवन योजनेच्या कामांचा आढावा

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात विविध ठिकाणी जलजीवन योजनेची कामे सूरू असून ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे ही कामे अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत पडलेली आहेत. उरण तालुक्यातील पुनाडे धरणातून या भागातील ८ गावांसाठी सुमार…

हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र मार्गावर खड्डे!

हरिहरेश्वर येथील खड्ड्यांमुळे पर्यटक व स्थानिकांची नाराजी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्वरची जगाच्या नकाशावर प्रसिद्ध धार्मिक स्थळ अशी खास ओळख आहे. त्यामुळे येथील पुरातन मंदिरात भाविकांची व वर्षभर…

जलद रेल्वे गाड्या माणगावात थांबणार!

रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश, साऊथ सह कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा सलीम शेखमाणगाव : कोकण रेल्वे मार्गावरील दक्षिण रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव रेल्वे स्थानकावरून अनेक लांब पल्ल्याच्या…

करंजा टर्मिनलमधून कोळशाची वाहतूक; मच्छीमार संकटात

घन:श्याम कडूउरण : करंजा टर्मिनल अँड लॉजिस्टिक प्राय. लि कंपनी (जेट्टी) करंजा येथून खाडीमधून बार्ज (मालवाहतूक जहाज) मधून लाखो टन कोळसा उतरवला जातो आहे. त्यानंतर या जेट्टीतून हा माल दुसरीकडे…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण पुलाच्या दुर्घटनेनंतर महामार्गावरील कामांच्या दर्जाबाबत राष्ट्रीय महामार्ग खातेच जबाबदार?

मिलिंद मानेमुंबई : तब्बल 14 वर्षे झाली तरी पूर्ण होत नसलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील नियोजित उड्डाण पुलाच्या झालेल्या दुर्घटनेला तसेच या राष्ट्रीय महामार्गावरील…

सेझग्रस्त शेतकऱ्यांनो “तुमचे होईल ते आमचे होईल” या भ्रमात राहु नका – ॲड. दत्तात्रेय नवाळे

विठ्ठल ममताबादेउरण : सन २००५ मध्ये उरण, पेण व पनवेल तालुक्यातील ४५ गावांमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र स्थापण्याकरिता महाराष्ट्र शेतजमिन अधिनीयम १९४८ चे कलम ६३ अनुसार व तेव्हाचे विकास आयुक्त (उद्योग)…

शिवसेनेच्या ‘होऊ दे चर्चा’ अभियानाला उरण शहरात उदंड प्रतिसाद

माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती विठ्ठल ममताबादेउरण : केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या बोल घेवड्या घोषणांचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या…

error: Content is protected !!