मुंबईकरांना मोठा दिलासा, पनवेल-कर्जत लोकल डिसेंबरमध्ये सुरू होणार; 70 टक्के काम पूर्ण
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यात येत आहे. या अंतर्गत पनवेल-कर्जत लोकल कॉरिडॉर असा नवा रेल्वे मार्ग विकसीत केला जात आहे. पनवेल-कर्जत लोकल कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात…
भाजपने पुन्हा निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं?, विधानपरिषदेच्या 3 जागांसाठी ‘या’ उमेदवारांची घोषणा
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. महायुती सरकारमध्ये या पाच पैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला आलेल्या आहेत. या तीन जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची…
नवी मुंबई हादरली! शाळेच्या बस चालकानेच केला 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार
नवी मुंबई : शाळेच्या बस चालकाने 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीच्या आधारे,…
‘पीओपी’ गणेशमूर्तींसंदर्भात विधिमंडळात मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील मोठा सण असून, हा पारंपरिकपणे साजरा करण्यावर कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रयत्नशील असून गणेश मूर्तिकार बेरोजगार होऊ नयेत आणि पारंपरिक मूर्ती निर्मितीवर परिणाम होऊ…
पीओपीच्या मूर्तींचा नियम शिथिल होणार? विधानसभेतील चर्चेदरम्यान पंकजा मुंडे म्हणाल्या…
मुंबई : पीओपीच्या साहाय्याने तयार केलेल्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राज्य शासनाने पीओपी मूर्ती बनविणे, विक्री करणे आणि त्याच्या विसर्जनास बंदी घातली. या…
शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद? अर्थसंकल्पात एक रुपयांचाही निधी नाही
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असल्याच्या चर्चा सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या आनंदाचा…
विधान परिषदेसाठी माधव भंडारींसह भाजपची तीन नावं; शिंदे-अजित पवारांना एक-एक जागा
मुंबई : सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी आता महायुतीकडून उमेदवारांचे नावं निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 5 पैकी भाजपला…
‘गेल्या 10 वर्षांतील सर्वात बोगस अर्थसंकल्प …’, उद्धव ठाकरेंचा CM फडणवीसांना खोचक टोला
मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलाय. यावेळी महायुती सरकारकडून कृषी, महिला, औद्योगिक, पर्यटन, रस्ते आणि इतर क्षेत्रांसाठी घोषणांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालंय. परंतु अर्थसंकल्प सादर…
राज्यातील 30 टक्के कुटुंबांचं रेशन बंद होण्याची शक्यता
मुंबई : राज्यातील रेशनकार्ड धारकांसाठी ही एक मोठी बातमी असून, स्वस्त धान्य योजनेसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारने अनेक महिन्यांपासून यासाठी जनजागृती केली असली तरी, अद्याप राज्यातील…
गरज असेल तरच बाहेर पडा! मुंबई, कोकणात राहणाऱ्यांना इशारा
मुंबई : मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये 9, 10 आणि 11…
