• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा देणारे आता ‘सौगात’ वाटणार, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र

‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा देणारे आता ‘सौगात’ वाटणार, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र

मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून रमजान ईदानिमित्त 35 ते 36 लाख मुस्लिम कुटुंबियांना ‘सौगात ए मोदी’ योजनेअंतर्गत भेटवस्तू वाटप करणार आहे. भाजपकडून ही योजना जाहीर होताच काँग्रेससह विरोधक पंतप्रधान नरेंद्र…

वाहनचालकांना मोठा दिलासा, HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढ

मुंबई : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) अर्थात एचएसआरपीला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवून झाली…

दिशा सालियन प्रकरणात घेरलेल्या आदित्य ठाकरेंसाठी महायुतीचे तीन नेते मैदानात?; प्रतिक्रियांमुळे भुवया उंचावल्या

मुंबई : तब्बल अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी देखील…

अधिवेशनाची ‘दिशा’ बदलण्याचा प्रयत्न?

विशेष प्रतिनिधीदिशा सालियन आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापवले आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक असलेल्या दिशाच्या मृत्यूची चौकशी नव्याने करण्याची मागणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात…

माझ्या लेकीची हत्या झालीय, आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी; दिशाच्या वडिलांचे खळबळजनक आरोप

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आई, वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दिशाच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमची लेक आत्महत्या करु शकत…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरचा प्रवास महागणार

1 एप्रिलपासून एक्स्प्रेस-वेवरील टोलची किंमत वाढणार! मुंबई : पुणे-मुंबई महामार्गावर नियमितपणे प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. येत्या 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे महामार्गावरील टोल महागणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे…

औरंगजेबची कबर हटवण्याबाबत उद्धव ठाकरेंचे मोठं विधान; देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले…

मुंबई : शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू आणि क्रूर शासक मुलघ बादशाह औरंगजेब याच्या कबरीवरुन महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता.…

मुंबईत सर्वात मोठं डिजिटल अरेस्ट स्कॅम! 86 वर्षीय महिलेची 20 कोटींची फसवणूक

मुंबई : मुंबईतील एक 86 वर्षीय महिला डिजिटल अरेस्टची बळी ठरली. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर केला. तिची 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात महिलेने गुन्हेगारांविरुद्ध…

‘मंज़िलें अभी और भी हैं…’ शीतल म्हात्रे शिंदेंवर नाराज? विधान परिषदेची उमेदवारी चंद्रकांत रघुवंशींना

मुंबई : राज्यात 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी महायुती आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेत. 2025 च्या विधान परिषद निवडणुकीत…

पटोले यांच्या गुगलीनंतर भाजपने अवलंबली काँग्रेसची युक्ती, या मोठ्या नावाला ऑफर

मुंबई: लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये विजय मिळवल्यानंतरही राज्याच्या राजकारणातील इतर पक्षांचे नेते, खासदार, आमदार फोडण्याचे प्रयत्न थांबत नाहीत. होळीच्या शुभेच्छा देताना, माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले…

error: Content is protected !!