• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • एसटी बस चालकांना मोबाईलबंदी, अशी लागू होणार बंदी

एसटी बस चालकांना मोबाईलबंदी, अशी लागू होणार बंदी

मुंबई : ‘सुरक्षित आणि अपघात विरहित बस सेवा’, असे ध्येय एसटी महामंडळाचे आहे. ध्येय गाठण्यासाठी एसटी महामंडाळाने एसटी चालकांवर मोबाइल बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी चालवताना अर्थात बसच्या स्टेअरिंगवर…

लोकलमध्ये विसरलेले १२ लाखांचे दागिने सापडले, रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे प्रवाशाला दिलासा

मुंबई : घाईगडबडीने लोकलमधून उतरताना एखादी वस्तू, बॅग ट्रेनमध्ये विसरली तर ती पुन्हा मिळण्याची शक्यता तशी कमीच. पण, लोकल ट्रेनमध्ये विसलेले तब्बल २७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एका प्रवाशाला परत…

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

मराठा आरक्षणासाठी तीन मा.न्यायमूर्ती (निवृत्त) यांची समिती गठीत करण्याचा निर्णयमा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारणार मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; मनोज जरांगे पाटील यांनी…

राजकारणात मन रमत नाही, माजी खासदार नीलेश राणे यांची राजकीय निवृत्तीची घोषणा

मुंबई: माजी खासदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. एक्सवरुन त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये नीलेश राणे यांनी राजकारणातून…

खाजगी सर्वेक्षणात शिंदे गटातील बंडखोर आमदारांना जनतेने नाकारले?

शिंदे गटातील आमदार चिंतेच्या छायेत! मिलिंद मानेमुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर मतदार संघातील जनता कोणाच्या बरोबर असेल याची चिंता शिंदे गटातील आमदारांना लागली असल्याने शिंदे…

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या वेळेत वाढ

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी ३ ऐवजी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून…

माजी आमदार विवेक पाटलांच्या १५२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, बॅंक घोटाळ्यात ED ची कारवाई

मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक शंकर पाटील यांच्या तब्बल १५२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. बनावट कर्ज…

कॉम्रेड डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला होता – प्रा. डॉ. अशोक चौसाळकर

प्रतिनिधीमुंबई : भारतीय कामगार चळवळीचे कॉम्रेड डांगे हे अग्रगण्य नेते होते. डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला आणि अनेक दशके त्यांनी रोमहर्षक संघर्ष केला १९२० पासून डांगे यांनी देशाच्या…

मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहने सुरक्षेच्या कचाट्यात!

मिलिंद मानेमुंबई : मंत्रालयात शासकीय कामासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांना मंत्रालयात सरसकट प्रवेशावर निर्बंध घालून ज्याप्रमाणे बदल केला आहे त्याच धर्तीवर मंत्रालयात काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या…

बिगूल वाजलं! राज्यातील 2,359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, पहा निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असेल?

मुंबई : देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांआधी आणखी एक महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. राज्य निवडणूक…

error: Content is protected !!