• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आरोग्य

  • Home
  • अंथरुणावर बसून अन्न का खाऊ नये? नुकसान ऐकल्यानंतर तुम्ही ही सवय आजच सोडून द्याल

अंथरुणावर बसून अन्न का खाऊ नये? नुकसान ऐकल्यानंतर तुम्ही ही सवय आजच सोडून द्याल

रायगड जनोदय ऑनलाईनभारतीय संस्कृतीत जमिनीवर मांडी घालून जेवण करण्याची परंपरा आहे. आजही असंख्य घरामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. पण शहरात आणि बदलत्या जीवनशैलीनुसार आज डायनिंग टेबल आलेत. त्यावर बसून…

‘या’ पेयांमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो अडथळा, आताच टाळा

रायगड जनोदय ऑनलाईनरक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे रक्त प्रवाह खंडित होतो, जो हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा स्ट्रोक यांसारख्या घातक आजारांना आमंत्रण देतो. रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज म्हणजे काय? रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज ही स्थिती रक्तवाहिन्यांमध्ये…

हिवाळ्यात रोज खा एक पेरू; ब्लड शुगर लेव्हल राहिल नियंत्रणात, ‘या’ आजारांवरही रामबाण

रायगड जनोदय ऑनलाईनहिवाळ्यात पेरू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पेरु चवीला तर चांगला लागतोच पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. अनेकजण लोक हिवाळ्यात उन्हात बसून पेरू खातात. पेरुत अनेक पोषकतत्वे असतात. तसंच,…

रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय ठरतेय धोकादायक! झोपेसह आरोग्यावर होतायत ‘हे’ गंभीर परिणाम

रायगड जनोदय ऑनलाईनरात्रीच्या जेवणानंतर अनेकांना गोड खायला आवडते. बरेच लोक रात्रीच्या जेवणानंतर आइस्क्रीम खायला बाहेर पडतात. तर काही जण खास जेवणानंतर खाण्यासाठी घरी रसगुल्ला, गुलाबजाम, चॉकलेट असे पदार्थ आणून ठेवतात.…

किडनी स्टोन पुन्हा पुन्हा होण्याची 6 कारणे, उपचार घेऊनही का फायदा होत नाही?

रायगड जनोदय ऑनलाईनकिडनी स्टोन हे मूत्रामध्ये असलेल्या टाकाऊ पदार्थांमुळे तयार होतात. जेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते आणि क्रिस्टल्स जास्त प्रमाणात साचतात, तेव्हा हे खडे तयार होतात.जर किडनी स्टोन वारंवार…

हिवाळ्यात घरगुती तूपाच्या या 5 टिप्स तुम्हाला ‘या’ समस्यांपासून वाचवतील

रायगड जनोदय ऑनलाईनडिसेंबर महिना सुरू होताच हवामानातील गारवाही झपाट्याने वाढला आहे. तसेच अनेक डोंगराळ भागात बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. अशावेळी शरीराला उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे घालतो. त्याचबरोबर शरीर आतून उबदार…

निरोगी जीवनशैलीसाठी आहारात करा हे बदल, आजार राहतील चार हात दूर

निरोगी राहण्यासाठी उत्तम आहार घेणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपण निरोगी आणि खाण्या योग्य समजतो ते दररोज खाल्ल्यास काही आजार होण्याची शक्यता असते. अनेकदा आपण पॅकिंग फूड आणि फास्टफूडचा आहारात…

फुफ्फुसासाठी अमृतसारखी आहेत ही ५ फळे! शरीरात असलेली घाण क्षणात फेकतील शरीराबाहेर

रायगड जनोदय ऑनलाईनआपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्यात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकण्यात फुफ्फुसे महत्त्वाची भूमिका बजावतात. फुफ्फुसे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. फुफ्फुसात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास श्वास घेण्यास…

थंडीमध्ये गरम पाण्याने अंघोळ करावी का? हृदयाच्या आजारांनी त्रस्त असलेल्यांनी घेतली पाहिजे ‘ही’ काळजी

रायगड जनोदय ऑनलाईनथंडीच्या हंगामात बऱ्याच लोकांना गरम पाण्याने अंघोळ करणे अधिक आरामदायक वाटते. गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला उब मिळते, मानसिक तणाव कमी होतो, आणि शारीरिक थकवा दूर होतो. मात्र,…

पोटावरची थुलथुलीत चरबी १ आठवड्याच होईल कमी, या जादूई पाण्याने होईल कमाल

रायगड जनोदय ऑनलाईनदालचिनी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सर्दी-खोकल्यासारख्या समस्या तर कमी करू शकताच पण वजन कमी करण्यातही हे खूप प्रभावी मानले जाते. आयुर्वेदानुसार दालचिनीमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक खजिना लपलेले…

error: Content is protected !!