थंडीत भेगांपासून “अशी” घ्या पायाची काळजी
रायगड जनोदय ऑनलाईनतुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल आणि पायाच्या कोरड्या त्वचेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरड्या त्वचेसाठी केवळ क्रीम पुरेसे नाही तर साफसफाईकडेही…
अंडी आणि चिकनपेक्षा जास्त पॉवरफुल आहे सोयाबीन! आरोग्याला मिळतात अफाट फायदे
रायगड जनोदयनिरोगी राहण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे असणे अत्यंत आवश्यक आहे. यातील कोणत्याही घटकाच्या कमतरतेमुळे शरीराला विविध आजार होऊ लागतात. त्यामुळे लोक अनेक महागड्या औषधांचे आणि कृत्रिम प्रोटीनचे सेवन…
मुळ्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी; फायद्याच्याऐवजी होईल मोठे नुकसान!
रायगड जनोदयहिवाळा सुरू होताच कोशिंबीर आणि पराठ्याची चव वाढवणारा मुळाही बाजारात भरपूर प्रमाणात दिसू लागतो. मुळ्याचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. मुळ्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, फायबर आणि व्हिटॅमिन ए,…
‘या’ पदार्थांमुळे वाढते पोटाची चरबी, आजच आहारातून दूर करा हे पदार्थ
रायगड जनोदय ऑनलाईनजर तुमच्या पोटात किंवा आजूबाजूला चरबी जमा झाली असेल तर ती वाईट दिसतेच, पण जर ती वेळीच कमी केली नाही आणि तुमचे वाढते वजन नियंत्रित केले नाही तर…
‘या’ गोष्टी फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नका, आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम
रायगड जनोदय ऑनलाईनअलीकडच्या काळात फ्रिजचा वापर प्रचंड वाढला आहे. जवळपास सर्वच लोकांच्या घरात फ्रिज दिसून येते. पालेभाज्या, विविध पदार्थ ताजे राहतात या समजणे अनेका लोक फ्रिजचा वापर करतात. फळे, भाज्या…
शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यास कारणीभूत होऊ शकते ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता, असे करा कंट्रोल
रायगड जनोदय ऑनलाईनजर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीनचे प्रमाण वाढले असेल तर त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होऊ लागतात. ज्यामुळे हृदयविकार होतो. खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण बऱ्याचदा जंकफूड, रिफाइंड…
जेवल्यानंतर या चुका केल्या तर होते शरीराची हानी, चुकूनही करु नका हि ५ कामं
रायगड जनोदय ऑनलाईनवेळेवर खाणे खूप महत्वाचे आहे. शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी हेल्दी खाणे आवश्यक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जेवल्यानंतर तुमच्या काही चुकांमुळे शरीराला खूप नुकसान होते. जर तुम्हाला…
तूप खाल्ल्याने लठ्ठपणा नाही तर मिळतात आश्चर्यकारक फायदे, पाहा दिवसभरात किती खावे
रायगड जनोदय ऑनलाईनतुपाचा वापर केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यासाठी देखील केला जातो. आयुर्वेदात तूपाला औषध म्हणून ओळखले जाते. तूपात असलेल्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे…
सकाळी-सकाळी ओलं खोबरं खाणे आहे अत्यंत चांगले, शरीराला मिळतात चमत्कारिक फायदे
रायगड जनोदय ऑनलाईनसकाळी लवकर नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. तथापि, हे देखील खरे आहे की, नारळाच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का नारळाचे पाणीच नाही…
ऑक्टोबरच्या उष्णतेपासून ‘असा’ मिळवा दिलासा! फॉलो करा टिप्स
रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळा संपला आहे आणि आता हिवाळा सुरु होईल. पण त्या आधी दरवर्षीप्रमाणेच ऑक्टोबर महिन्यातील गरमीला सुरुवात झाली आहे. सध्या वातावरणात आर्द्रता आणि उष्णता वाढली आहे. हा सूर्यप्रकाश, ऊन…