• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आरोग्य

  • Home
  • आला पावसाळा, तब्येत सांभाळा! आजारपणा नको तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

आला पावसाळा, तब्येत सांभाळा! आजारपणा नको तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

रायगड जनोदय ऑनलाईनमहाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालंय, या ऋतूसोबत विविध आजारपण देखील डोकं वर काढतात, त्यामुळे पावसाळ्यात योग्य आहारासोबत काही विशेष गोष्टींची काळजी घेणं तितकंच आवश्यक असतं. पाऊस म्हटला तर गरमीपासून…

दररोज नारळ पाणी प्यायल्याने हे पाच आजार दूर होतात, ऑल सिझन होतो फायदा

रायगड जनोदय ऑनलाईनदररोज शहाळ्याचं पाणी प्यायल्याचे अनेक फायदे असतात. नारळाचे पाणी पोषक तत्वांनी भरपूर असते. त्यास आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. नारळाचं पाणी एक खूप चांगले हायड्रेटिंग ड्रींक आहे. ज्यास…

‘या’ ७ कारणांमुळे पोटावर झोपणे आरोग्यासाठी घातक!

रायगड जनोदय ऑनलाईनचांगली झोप आरोग्यासाठी खुप आवश्यक असते. यासाठी आपण कोणत्या स्थितीत झोपतो, हे सुद्धा महत्वाचे ठरते. याचा आरोग्यावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. पालथे म्हणजेच पोटावर झोपल्याने शरीरासाठी घातक ठरू…

पावसाळ्यात ” ऍलर्जीचा ” सामना करताना

रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळा सुरु झाला कि, वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळत. त्यातीलच एक आजार म्हणजे ऍलर्जी. ऍलर्जी झाल्यावर पूर्ण अंगावर लाल गांधी उठतात. आणि अंगाला खूप खाज येते. अशावेळी काय करावे…

हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे

रायगड जनोदय ऑनलाइनहिरवे गवत असेल आणि त्यावर दवाचे थेंब असतील तर हृदय आणि मनाला शांती मिळते. हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने हृदयाला शांती तर मिळतेच शिवाय हृदय निरोगी राहते. सकाळी हिरव्या…

काय आहे कोलीन?, मशरुमपासून अंड्यापर्यंत सर्वात असते, मेंदूचे जणू इंधनच

कोलीन हे चयापचय, न्यूरोट्रांसमीटर संश्लेषण, मेंदूचा विकास आणि अनेक शारीरिक प्रक्रियांसाठी आवश्यक असलेले पोषक द्रव्य आहे. आपले शरीर नैसर्गिकरित्या काही पोषक तत्वे बनवितात, परंतु ते तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा…

व्हिटॅमिन-डी च्या कमतरतेमुळे वाढू शकतो फॅटी लिव्हरचा धोका, जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी

रायगड जनोदय ऑनलाइन टीमफॅटी लिव्हरची समस्या सामान्यतः खाण्यापिण्यामुळे उद्भवते. आजकाल बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हा आजार तरुणांमध्ये झपाट्याने होताना दिसत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की व्हिटॅमिन डी…

फळांवर मीठ टाकणे आरोग्याच्या दृष्टीने पडू शकते महागात, खाल्ल्याने होऊ शकते नुकसान

रायगड जनोदय ऑनलाइनफळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आंबट-गोड फळे चवीला चांगली असतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारे फळे खायला आवडतात. काहीजण मीठ घालून फळे खातात तर काही रस बनवून. फळांचे छोटे तुकडे करून…

वारंवार थकवा येतोय? व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असू शकतं कारण, या ५ फळांनी पडेल फरक

रायगड जनोदय ऑनलाईनव्हिटॅमिन बी 12 आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी 12 मेंदू आणि चेतापेशींच्या विकासास मदत करते. शरीरात व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात.…

‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

रायगड जनोदय ऑनलाइनसध्या कोरोना महामारी आणि पाऊस अशा दोन्ही स्थितीत रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे खुप आवश्यक आहे. याकाळात चांगला आहार घेणे खुप आवश्यक आहे. जर रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर आहारात…

error: Content is protected !!