रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय ठरतेय धोकादायक! झोपेसह आरोग्यावर होतायत ‘हे’ गंभीर परिणाम
रायगड जनोदय ऑनलाईनरात्रीच्या जेवणानंतर अनेकांना गोड खायला आवडते. बरेच लोक रात्रीच्या जेवणानंतर आइस्क्रीम खायला बाहेर पडतात. तर काही जण खास जेवणानंतर खाण्यासाठी घरी रसगुल्ला, गुलाबजाम, चॉकलेट असे पदार्थ आणून ठेवतात.…
किडनी स्टोन पुन्हा पुन्हा होण्याची 6 कारणे, उपचार घेऊनही का फायदा होत नाही?
रायगड जनोदय ऑनलाईनकिडनी स्टोन हे मूत्रामध्ये असलेल्या टाकाऊ पदार्थांमुळे तयार होतात. जेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते आणि क्रिस्टल्स जास्त प्रमाणात साचतात, तेव्हा हे खडे तयार होतात.जर किडनी स्टोन वारंवार…
हिवाळ्यात घरगुती तूपाच्या या 5 टिप्स तुम्हाला ‘या’ समस्यांपासून वाचवतील
रायगड जनोदय ऑनलाईनडिसेंबर महिना सुरू होताच हवामानातील गारवाही झपाट्याने वाढला आहे. तसेच अनेक डोंगराळ भागात बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. अशावेळी शरीराला उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे घालतो. त्याचबरोबर शरीर आतून उबदार…
निरोगी जीवनशैलीसाठी आहारात करा हे बदल, आजार राहतील चार हात दूर
निरोगी राहण्यासाठी उत्तम आहार घेणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपण निरोगी आणि खाण्या योग्य समजतो ते दररोज खाल्ल्यास काही आजार होण्याची शक्यता असते. अनेकदा आपण पॅकिंग फूड आणि फास्टफूडचा आहारात…
झोपताना तुमचा फोन जवळ ठेवता तर सावधान…! किती अंतरावर असावा फोन? जवळ असल्यास भयंकर नुकसान?
रायगड जनोदय ऑनलाईनआजकाल स्मार्टफोन म्हटलं तर जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सध्याच्या युगात जवळपास सर्वच कामं मोबाईलच्या माध्यामातून करणे सोपे झाले आहे. ज्यामुळे लोक दैनंदिन जीवनात सुद्धा फोन आपल्यापासून दूर…
फुफ्फुसासाठी अमृतसारखी आहेत ही ५ फळे! शरीरात असलेली घाण क्षणात फेकतील शरीराबाहेर
रायगड जनोदय ऑनलाईनआपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्यात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकण्यात फुफ्फुसे महत्त्वाची भूमिका बजावतात. फुफ्फुसे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. फुफ्फुसात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास श्वास घेण्यास…
थंडीमध्ये गरम पाण्याने अंघोळ करावी का? हृदयाच्या आजारांनी त्रस्त असलेल्यांनी घेतली पाहिजे ‘ही’ काळजी
रायगड जनोदय ऑनलाईनथंडीच्या हंगामात बऱ्याच लोकांना गरम पाण्याने अंघोळ करणे अधिक आरामदायक वाटते. गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला उब मिळते, मानसिक तणाव कमी होतो, आणि शारीरिक थकवा दूर होतो. मात्र,…
पोटावरची थुलथुलीत चरबी १ आठवड्याच होईल कमी, या जादूई पाण्याने होईल कमाल
रायगड जनोदय ऑनलाईनदालचिनी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सर्दी-खोकल्यासारख्या समस्या तर कमी करू शकताच पण वजन कमी करण्यातही हे खूप प्रभावी मानले जाते. आयुर्वेदानुसार दालचिनीमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक खजिना लपलेले…
थंडीत चालण्याची योग्य पद्धत कोणती? ‘या’ पद्धतीनं चाला, मेंटेन फिट राहाल, वजनही होईल कमी
रायगड जनोदय ऑनलाईननिरोगी राहण्यासाठी वॉक करणं फार महत्वाचं असतं. हेल्थ एक्सपर्ट्स दिवसातून कमीत कमी अर्धा तास चालण्याचा सल्ला देतात. वॉक केल्यानं फक्त शरीर निरोगी राहत नाही तर लठ्ठपणाही उद्भवत नाही…
थंडीतही लिंबू पाणी पिण्याचे फायदे; सेवन करणे किती फायदेशीर
रायगड जनोदय ऑनलाईनलिंबू पाणी स्वादिष्ट आहे, जे प्रत्येकाला ताजेतवाने करते. त्याची सौम्य आंबट चव शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते. उन्हाळ्यात थंड लिंबू पाणी सर्वांनाच आवडते, कारण ते शरीराला हायड्रेट ठेवते…