• Mon. Mar 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • गेटवे ते मांडवा प्रवासी जलवाहतूक सेवा उद्यापासून तीन महिन्यांसाठी बंद

गेटवे ते मांडवा प्रवासी जलवाहतूक सेवा उद्यापासून तीन महिन्यांसाठी बंद

महाराष्ट्र सागरी मंडळाला गत वर्षात प्राप्त झाला साडेचार कोटीहून अधिक महसूल अमुलकुमार जैनअलिबाग : पावसाळा सुरू झाल्यामुळे, मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा (गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी सेवा)…

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ट्रेलरची सात वाहनांना धडक; दोन ठार, सहा जखमी

खोपोली : खोपोलीजवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर शनिवारी 24 मे रोजी दुपारी चारच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. किलोमीटर 37 जवळ खोपोली फूड मॉलच्या अलीकडे मुंबई लेनवर एका बेकाबू ट्रेलरने सात…

संतोष पवार, रामदास पगारे यांचे २६ मेपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण

विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांवर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त सचिव मनोज गुप्ता,…

एमसीए आयोजित आंतरजिल्हा पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी काल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला. खोपोलीच्या निशिता विठलानी हिच्याकडे संघाचे नेतृत्व…

भुजबळांना संधी, ओबीसींना खुश करण्याची नांदी!

कांतीलाल पाटीलपनवेल : छगन भुजबळांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही…

किल्ले रायगड विभाग व लाडवली ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न खासदार सुनील तटकरेंनी मार्गी लावला

किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था ही सर्वांसाठी लाजिरवाणी बाब -खा. सुनील तटकरे ४८ तासात ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवरायांची स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडकडे…

समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ७० टक्के नौका करंजा, मोरा किनाऱ्यावर स्थिरावल्या

अनंत नारंगीकरउरण : पावसाळी मासेमारी बंदीच्या १५ दिवस अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे. ३१ मे पासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार होता. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा…

माणगावमध्ये अवकाळी पावसाच्या थैमानात विजेच्या धक्क्याने ४ जनावरे दगावली

बोंडशेत, चांदेवाडी हद्दीत ४ गुरांचा मृत्यू सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चांदेवाडी व बोंडशेत गावच्या मध्यात बुधवार, दि. २१ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह…

महाडमध्ये गांजाची शेती; पोलिसांनी कारवाई करत शेती केली उध्वस्त

मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील मोहोत गावामध्ये एका व्यक्तीने परसबागेत गांजाची लागवड केल्याचे पोलिसांना समजले. यावरून या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून गांजाची शेती उध्वस्त केली व संबंधित आरोपीला अटक केली आहे.…

राज्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीस बंदी

रायगड : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी दि.1 जून ते 31 जुलै 2025 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय…

error: Content is protected !!