• Fri. Jul 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • माजी राज्यमंत्री स्व. मोहनराव पाटील यांच्या कार्याचा वारसा आजही कायम; १२ व्या स्मृतिदिनानिमित्त वाकरुळमध्ये ‘स्मरण सोहळा’

माजी राज्यमंत्री स्व. मोहनराव पाटील यांच्या कार्याचा वारसा आजही कायम; १२ व्या स्मृतिदिनानिमित्त वाकरुळमध्ये ‘स्मरण सोहळा’

पेण | विनायक पाटीलमाजी राज्यमंत्री स्व. मोहनराव महादेव पाटील यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त वाकरुळ (ता. पेण) येथील ‘स्नेहसागर’ निवासस्थानी ‘स्मरण सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या…

चौल भगवती येथे मटका जुगारावर रेवदंडा पोलिसांचा छापा; २९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेवदंडा | सचिन मयेकररेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौल भगवती (ता. अलिबाग) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची उरणमध्ये धग; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

उरण | घन:श्याम कडूराज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता उरणमध्येही तीव्र झाली असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सरकारच्या धोरणांविरोधात आज उरणमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात आला. विद्यार्थी, पालक, सामाजिक…

श्रीवर्धन तालुक्यात मुसळधार; वेळास येथे वाडा कोसळून काजू प्रक्रिया यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान

संदेश घोलपश्रीवर्धन : तालुक्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. बोर्ली पंचतन जवळील वेळास गावात सोमवारी रात्री झालेल्या तुफान पावसामुळे देवेंद्र तोडणकर यांचा जुना वाडा कोसळला.…

मरणानंतरही मरणयातना कायम! चक्रीवादळग्रस्त श्रीवर्धनमधील स्मशानभूमींची दुरवस्था; ग्रामस्थांचा संताप

श्रीवर्धन । अनिकेत मोहित“मरणानंतर तरी माणसाच्या यातना संपतात,” असा समज आहे. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील काही गावांमध्ये परिस्थिती याच्या पूर्णपणे उलट असल्याचे चित्र समोर येत आहे. वादळानंतर कित्येक वर्षे उलटूनही मूलभूत…

मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत ट्रेलरचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील सुकेळी खिंडीतील तीव्र उतारावर आज, गुरुवारी २४ जुलै रोजी एक भीषण अपघात घडला. कोलाड बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रेलरचालकाचे…

रानवली धरणातील गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर; अपूर्ण योजनांचीही चौकशी करण्याची मागणी

श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील रानवली धरणातून रानवली, गालसुरे, निगडी आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र पावसाळ्यात धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ होत असल्याने तेच पाणी नागरिकांच्या नळांपर्यंत पोहोचत असल्याची…

राजमाचीच्या घनदाट जंगलात भरकटलेले तीन ट्रेकर्स सुखरूप; कर्जत पोलिसांची धडक शोधमोहीम फत्ते

रायगड | सागर पेरेकररायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या राजमाची परिसरातील दुर्गम जंगलात वाट चुकलेल्या तीन ट्रेकर्सना कर्जत पोलिसांनी धाडसी शोधमोहीम राबवून सुखरूप बाहेर काढले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे आणि शौर्यामुळे मोठी…

भाले ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल! सर्व ९ सदस्य एकवटले; शंभर टक्के सदस्यांचा सरपंच दत्ताशेठ खांबे यांच्या विरोधात निर्णय माणगाव । सलीम शेखराजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि चर्चेत असलेल्या भाले ग्रुप…

कोलाड हायस्कूलचा रस्ता की खड्ड्यांचे साम्राज्य? विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरूच

कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा महामार्गावरून कोलाड गावाकडून कोलाड हायस्कूलकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’, अशी बिकट स्थिती या मार्गावर निर्माण झाली असून,…

error: Content is protected !!