• Sat. Mar 7th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पावसाळ्यात भाजलेला मका फक्त चवच नाही तर आरोग्याचीही घेतो काळजी, मिळतात हे फायदे

रायगड जनोदय ऑनलाईनरिमझिम पावसात गरमागरम चटपटीत भाजलेला मका खाण्याची मजा वेगळीच असते. रस्त्याच्या कडेला असलेल्या मका भाजून देणाऱ्याच्या स्टॉलवरील गर्दीवरून लोकांना त्याची चव किती आवडते हे दिसून येते. पण तुम्हाला…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २९ जुलै २०२४ मेष राशीक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल.…

मूनवली येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन रविवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या…

येत्या दोन दिवसांत मारेकऱ्यांना पोलीस अटक करतील -भाजपा नेत्या चित्रा वाघ

अनंत नारंगीकरउरण : शनिवारी उरणच्या यशश्रीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानंतर, यशश्रीच्या मारेकऱ्यांना पकडून न्याय मिळावा यासाठी उरण बाजारपेठ बंद करून जनआक्रोश पहायला मिळाला आहे. या घटनेचा मी एक महिला…

यशश्री शिंदे हत्या प्रकरणी उरणमध्ये निषेध मोर्चा

विठ्ठल ममताबादेउरण : उरणमध्ये यशश्री शिंदे ही २२ वर्षाची युवती हरविल्याची तक्रार गुरुवार, दि. २५/७/२०२४ रोजी उरण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. उरण पोलीस ठाण्यामार्फत सदर बेपत्ता तरुणीचा शोध सुरु…

बिरवाडी येथील 26 वर्षीय विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू; नातेवाईकांचा आरोप मिलिंद मानेमहाड : तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेकवेळा रूग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असताना रूग्ण मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील काही महिन्यापूर्वी डॉक्टर नांदगावकर यांच्या…

खोटी प्रतिज्ञापत्रे घेऊन फडणवीसांनी कोणाला पाठवलं होतं? अनिल देशमुख यांनी जाहीर केलं नाव

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात प्रतिज्ञापत्र घेऊन कोणाला पाठवले? हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी सांगितले. फडणवीस यांनी सांगलीतील मिरजे येथील एनडीएच्या मित्रपक्षाचा…

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं, मनू भाकरची कांस्यपदकाला गवसणी

पॅरिस : मनू भाकरने 10 मीटर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक जिंकले, नेमबाजीत भारताची पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती ठरली. 2004 मध्ये सुमा शिरूरनंतर वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक नेमबाजीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी 20…

अदानी ग्रीन एनर्जीने सह्याद्रीच्या पर्वतरांगातील रायगड खोऱ्यावर केला कब्जा?

वारंगीमध्ये होणाऱ्या प्रकल्पाबाबत स्थानिक प्रशासन अनभिज्ञ? ग्रामस्थांचा विरोध परंतु ग्रामपंचायतीची मात्र ना हरकत! मिलिंद मानेमहाड : सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड खोऱ्यातील महाड तालुक्यातील…

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

साकव नसल्याने शेलू ग्रामपंचायत हद्दीतील वाघीणीची वाडीतील विद्यार्थ्यांचा पाण्यातून प्रवास दुर्घटना घडल्यावर प्रशासन दखल घेणार का? गणेश पवारकर्जत : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेलू ग्रामपंचायत हद्दीतील…

error: Content is protected !!