अनंत नारंगीकरउरण : पनवेल-उरण तालुक्यात गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांची गुरे चोरीला गेल्याच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील नागरिकांची गुरे चोरी होण्याच्या…
शशिकांत मोरेधाटाव : रोह्यातील ओंकारेश्वर मंदिरात श्री धाविर महाराजांच्या सप्ताह सोहोळ्याचे ब्राम्हण मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या सोहोळ्यात विजय जोशी यांनी सादर केलेल्या “आठवणीतल्या गाण्याच्या आठवणी” या कार्यक्रमाला…
प्रतिनिधीअलिबाग : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी 1 ऑगस्ट 2024 पासून www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेत स्थळ सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा महिला…
किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी पडलेले झाड केले बाजूला अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील रेवस मार्गावर चोंढी पुलाजवळ बुधवार दि.३१ जुलै रोजी दुपारच्या वेळी वडाचे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली…
नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे शासकीय अधिकाऱ्यांना दिले आदेश विनायक पाटीलपेण : तालुक्यातील जुलै महिन्यात उद्भवलेली पूरपरिस्थितीत शेतकरी खारेपाट विभागातील शेती पूराच्या पाण्यात कुजून तब्बल पाच हजार हेक्टरच्या वर…
प्रतिनिधीअलिबाग : माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय घेण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश मनिष पितळे यांच्या कोर्टात याबाबत सुनावणी झाली असून विवेक पाटील यांचा जामीन अर्ज…
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील छोट्याश्या सहाणगोठी गावातील तेवीस वर्षीय जवान निलेश तुणतुणे हा भारत भूमीची रक्षा करीत असताना शत्रुच्या हल्ल्यात शहीद झाला अन अलिबाग तालुक्याचे…
रायगड जनोदय ऑनलाईनबहुतांश वेळा मुलांना अभ्यासापेक्षा जास्त रस खेळण्यात असतो. त्यामुळेच तुम्ही त्यांना जितकं खेळायला वेळ द्याल तितका त्यांना हवाच असतो. याउलट अभ्यासाच्या बाबतीत घडतं. अनेक मुले अभ्यास करण्यास सतत…
गुरुवार, १ ऑगस्ट २०२४ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल…
शासनाकडून स्वयंचित कचरा उचलण्याचे मशील नागाव ग्रामपचांयतीला प्रदान हर्षल मोरेनागाव : नागाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ३ किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. दररोज समुद्रकिनारी पर्यटकांची खूप वर्दळ असते व दिवसेदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्यामुळे…