मिलिंद मानेमुंबई : राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर व भंडारा या जिल्ह्यात भाजपाचे आमदार निवडून आणण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठी कामाला लागले असून त्यासाठी राष्ट्रवादी…
सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश मुंबई : गावचा कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरपंचांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सर्व सरपंचाच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली…
रायगड जनोदय ऑनलाईनस्वादिष्ट जेवण कोणाला नको असते? एखादी नवीन रेसिपी पाहिली की ती लगेच ट्राय करून पाहण्याचा मोह प्रत्येक स्त्रीला होतो. पण चवीबरोबरच जेव्हा विषय आरोग्याचा येतो तेव्हा कुठल्याच स्त्रीला…
गुरुवार, २९ ऑगस्ट २०२४ मेष राशीअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. एखाद्या ठिकाणी…
मुंबई : महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे. महिलांवार अत्याचार वाढत आहे. आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते घडलं महाराजांचा पुतळा कोसळला. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. जोरदार वाऱ्याने राज्यापालांची टोपी कधी उडाली नाही. महाराजांच्या…
विनायक पाटीलपेण : नागोठणे येथे राहणारा ४५ वर्षीय इको चालक शौचास अंबा नदीवर गेला होता. यावेळी त्याचा पाय घसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना २६ ऑगस्ट रोजी ७.३०…
जन्माष्टमी उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांचा पुढाकार अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी पंचक्रोशीत श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड…
दुर्घटनेची शक्यता, महावितरण कंपनीचे दुर्लक्ष! विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील गोवे गावाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विद्युत खांबांना वेली व झाडांनी विळखा घातल्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या जिवाला…
अनंत नारंगीकरउरण : सध्या गावागावात घरफोड्यांचे सत्र वाढले आहे. त्यातच शाळा, कॉलेजमधिल विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी व गाव, शाळा परिसरात करडी नजर ठेवण्यासाठी वेश्वी…
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील मालवण समुद्रकिनाऱ्यावरील जकोट किल्ला परिसरात नौदलाने उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा केवळ ८ महिन्यातच कोसळल्यानंतर राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून राजकारणही तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…