मोदी-शाहांसोबत आमचं वैयक्तिक भांडण नाही’, ठाकरे गटाचा भाजप युतीचा पर्याय खुला?
मुंबई : मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शिबीर संपन्न होत आहे. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्या भाषणाने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी संजय राऊतांनी मोदी-शाह यांच्याबद्दल एक सूचक विधान केल्याने…
कवी संमेलनातून निसर्ग संवर्धनाचा संदेश
विठ्ठल ममताबादेउरण : कोकण मराठी साहित्य परिषद उरण व मधुबन कट्टा यांच्यातर्फे शनिवार, दि. १७ जून रोजी सायंकाळी विमला तलाव उरण येथे ९२वे कविसंमेलन आणि जीवनगौरव सन्मानाचे आयोजन करण्यात आले…
विद्यालयांना संगणक संच भेट
नंदकुमार मरवडेखांब : साई फाऊंडेशन मुंबई व नागटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने विद्यालयांना काॅम्प्युटर संच भेट देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या…
व्हॉट्सॲपवर महिलेशी मैत्री, नंतर टाकला असा ट्रॅप की मराठी उद्योजकाने सव्वा कोटी रुपये गमावले!
नवी मुंबई : व्हॉट्सॲपवरून अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे कामोठेमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. व्हॉट्सॲपवरून मैत्री झालेल्या या महिलेने ऑनलाइन गोल्ड व वाइन ट्रेडिंग केल्यास मोठा आर्थिक फायदा…
मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार
शिशिर शिंदे यांचाही जय महाराष्ट्र! मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या आज रात्री शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे यांच्यासह…
दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त उरणमध्ये स्मृतीदिन मेळाव्याचे आयोजन
विठ्ठल ममताबादेउरण : दिवंगत लोकनेते, प्रकल्पग्रस्तांचे कैवारी, साडेबारा टक्केचे जनक, माजी खासदार दि. बा. पाटील यांचा 24 जून 2023 रोजी 10वा स्मृतिदिन आहे. रायगड जिल्हा, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यामध्ये हा…
उरणमधील आपत्कालीन व्यवस्था सुस्त!
घन:श्याम कडूउरण : चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाने सतर्क रहाण्याचा इशारा दिला आहे. मात्र याबाबत उरणमध्ये कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. आज तर समुद्र किनारी जोरात वारा व…
गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासंदर्भात प्रशासनास विसर
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ साली अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यास जवळ जवळ एक वर्ष उलटून गेले तरीही नुकसानग्रस्त भरपाई पासून वंचित आहेत. अशा अनेक गावातील…
पाऊस लांबल्याने शेतीची कामे खोळंबली; बळीराजा चिंतेत
किरण लाडनागोठणे : रायगड जिल्ह्याला ‘भाताचे कोठार’ संबोधले जाते, कारण येथील बहुतांशी शेतकरी भातशेती करतात. विशेषतः शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने बहुतांश शेती ही पावसाळ्यातील पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या…
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात नियंत्रणासाठी आढावा
• कोलेटी ते सुकेळी खिंडीदरम्यान महामार्गाची केली पाहणी• अपघात रोखण्यासाठी केल्या सूचना किरण लाडनागोठणे : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रं. 66 वरील वारंवार होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना…
