• Wed. Jun 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • अजबच! उरणमधील ‘ती’ दगड खाण आणि टेकडीच गेली चोरीला; महसूल प्रशासनाचे संशयास्पद मौन

अजबच! उरणमधील ‘ती’ दगड खाण आणि टेकडीच गेली चोरीला; महसूल प्रशासनाचे संशयास्पद मौन

करोडो रुपयांचा महसूल बुडाला; थेट मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार उरण । अनंत नारंगीकरघर, दागिने, पैसे किंवा वाहने चोरीला गेल्याचे प्रकार नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र, उरण तालुक्यात चक्क एक मोठी…

रोहा नगरपालिकेच्या पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (ऊबाठा) आक्रमक; शहरप्रमुखांचे ‘आमरण उपोषण’ सुरू

मुख्याधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ; आंदोलक भूमिकेवर ठाम धाटाव । शशिकांत मोरेरोहा-अष्टमी नगरपालिकेने केलेल्या भरमसाठ पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने थेट ‘आमरण उपोषणाचे’ हत्यार उपसले आहे. “कमी करा, कमी करा……

आजचे राशीभविष्य

सोमवार, २२ जून २०२६ मेष राशीशारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि, यावेळी तुम्हाला धन पेक्षा…

भंगाराच्या गाळ्यात गांजाची विक्री; ५७ वर्षीय इसमाला नागोठणे पोलिसांकडून रंगेहात अटक!

नागोठणे | नितीन गायकवाडनागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री एक मोठी कारवाई केली आहे. मौजे चिकणी गावच्या हद्दीत एका भंगार विक्रीच्या गाळ्यामधून ४३८…

गणपतीपुळे समुद्रात छत्रपती संभाजीनगरचे ८ तरुण बुडाले; तिघांना वाचवण्यात यश, ५ जणांचा शोध सुरू

रत्नागिरी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील १९ तरुणांचा ग्रुप रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेला होता. मात्र, येथे एका भीषण दुर्घटनेत ५ तरुणांचा समुद्रात बुडून…

पवनराजे निंबाळकर हत्याकांड निकालाचा ‘ऑपरेशन टायगर’वर परिणाम; खासदार ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेमुळे सस्पेन्स वाढला!

मुंबई: पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा नुकताच न्यायालयीन निकाल लागला असून, मुख्य आरोपी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या धक्कादायक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय…

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांनंतर निकाल; पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व ८ आरोपींची निर्दोष मुक्तता

​विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित आणि हायप्रोफाईल पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तब्बल दोन दशकांनंतर (२० वर्षांनी) अंतिम निकाल लागला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने…

आजचे राशीभविष्य

शनिवार, २० जून २०२६ मेष राशीइतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन…

उरणमध्ये पिण्याच्या पाण्याचा साठा धोक्यात; सिडको, MIDC आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने पाण्याची राजरोस चोरी!

उरण । अनंत नारंगीकरवाढता उन्हाळा आणि जूनचा पंधरवडा उलटूनही पावसाने मारलेली दडी, यामुळे आधीच उरणकर पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत तालुक्यातील जनतेसाठी राखीव ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या…

जलसंकटाच्या काळात जलजीवन मिशनची कामे अपुरी; श्रीवर्धन तालुक्यातील योजनांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

कामांचे ऑडिट करण्याची नागरिकांची मागणी श्रीवर्धन । अनिकेत मोहितएकीकडे श्रीवर्धन तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना, दुसरीकडे शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेच्या अपुऱ्या कामांमुळे नागरिकांना अपेक्षित दिलासा मिळत नसल्याचे…

error: Content is protected !!